अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक
अकोला दि २३: जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी जनगणनाविषयक तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ आज नियोजनभवनात झाला. जनगणना कक्षाचा शुभारंभही यावेळी झाला.
विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अचूक जनगणना महत्वपूर्ण असते. त्यादृष्टीने अचूक नोंदी घेणे आवश्यक आहे. संकलनातून कोणतीही माहिती सुटता कामा नये, तसेच कुठल्याही नोंदीची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यावेळी केले.
प्रशिक्षणातून जनगणना प्रक्रियेची प्रत्येक तरतूद समजून घेऊन त्यानुसार परिपूर्ण अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Related News
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत किती? जाणून घ्या प्रमुख शहरांत...
Continue reading
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने,निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे,सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,सहायक संचालक (जनगणना) प्रवीण भगत, ऋषीकेश पाठारे, जिल्हा प्रशिक्षक वैभव फरतारे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर जनगणना कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचाही शुभारंभ आज झाला. या कक्षाद्वारे जनगणना प्रक्रियेचे सनियंत्रण व समन्वयन केले जाणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/palghar-news-tarapur-midc-punha-hadarli-silent-killer-gas-leak-in-aarti-pharma-lab-many-workers-disrupted/