जबलपूर दुसरे तर आग्रा तिसऱ्या स्थानावर
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शनिवारी जयपूर येथे ‘स्वच्छ हवा
आंतरराष्ट्रीय दिवस’ स्मरणार्थ राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले
Related News
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन. अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माग...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
नवी दिल्ली : रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्र...
Continue reading
FDA चा मोठा धक्का! उद्घाटनानंतर 48 तासांत कुडाळच्या 'आपला बाजार' मॉलवर धाड; नेमकं काय घडलं ?कुडाळमधील 'आपला बाजार' मॉलचे उद्घाटन प्राजक्ता माळी यांच्या...
Continue reading
CEO टिम कुक यांचा मोठा खुलासा : जर तुम्ही नवीन iPhone किंवा Appleचे इतर कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगातील आघाडीची टेक क...
Continue reading
Shiv Sena UBT Split : धक्कादायक! ठाकरेंच्या शिवसेनेत 6 व्यांदा फूट; 60 वर्षांच्या इतिहासातील 6 मोठ्या बंडाची संपूर्ण कहाणी
महाराष्ट्राच्य...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानशी संवादाबाबत मोठे वक्तव्य केले. दत्तात्रय होसबळे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत चर्चेच...
Continue reading
होते, ज्यात स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024(Clean Air Quality
Ranking) दरम्यान ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा शहरे’ पुरस्कार प्रदान
करण्यात आले. या अंतर्गत 10 लाखांहून अधिक लोकसंख्या
असलेल्या शहरांमध्ये सुरतला अव्वल, जबलपूरला दुसरे आणि
आग्राला तिसरे स्थान मिळाले आहे.
तर, तीन लाख ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश), अमरावती (महाराष्ट्र) आणि झाशी
(यूपी) ही शहरे सर्वोत्तम मानली गेली. तर तीन लाखांपेक्षा कमी
लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रायबरेली (उत्तर प्रदेश),
नलगोंडा (तेलंगणा) आणि नालागढ (हिमाचल प्रदेश) ही शहरे
पहिल्या क्रमांकावर आहेत. ‘स्वच्छ हवा सर्वेक्षण’ हा शहरी कृती
योजनेअंतर्गत मंजूर उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे आणि
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत समाविष्ट
असलेल्या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेवर आधारित शहरांची
क्रमवारी लावण्याचा एक उपक्रम आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध सर्वोत्तम पद्धतींद्वारे हवेच्या
गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा केल्याबद्दल या शहरांना पुरस्कार
देण्यात आला. यात रस्ते पक्के करणे, यांत्रिक साफसफाईला
चालना देणे, जुन्या कचऱ्याचे बायोरिमेडिएशन, घनकचरा
व्यवस्थापन, डंपसाइट्स असलेल्या जमिनीचे स्वच्छ जागेत रूपांतर
करणे, हरित पट्टा विकास, वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि
मियावाकी वनीकरण यांचा समावेश आहे. भारताने 2019 मध्ये
राष्ट्रीय स्वच्छ वायु सर्वेक्षण (NCAP) लाँच केला. ज्यामध्ये
2024 पर्यंत प्रदूषण 2030 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shahs-mumbai-visit-publicity-campaign-likely-to-burst/