जबलपूर दुसरे तर आग्रा तिसऱ्या स्थानावर
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शनिवारी जयपूर येथे ‘स्वच्छ हवा
आंतरराष्ट्रीय दिवस’ स्मरणार्थ राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले
Related News
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
होते, ज्यात स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024(Clean Air Quality
Ranking) दरम्यान ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा शहरे’ पुरस्कार प्रदान
करण्यात आले. या अंतर्गत 10 लाखांहून अधिक लोकसंख्या
असलेल्या शहरांमध्ये सुरतला अव्वल, जबलपूरला दुसरे आणि
आग्राला तिसरे स्थान मिळाले आहे.
तर, तीन लाख ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश), अमरावती (महाराष्ट्र) आणि झाशी
(यूपी) ही शहरे सर्वोत्तम मानली गेली. तर तीन लाखांपेक्षा कमी
लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रायबरेली (उत्तर प्रदेश),
नलगोंडा (तेलंगणा) आणि नालागढ (हिमाचल प्रदेश) ही शहरे
पहिल्या क्रमांकावर आहेत. ‘स्वच्छ हवा सर्वेक्षण’ हा शहरी कृती
योजनेअंतर्गत मंजूर उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे आणि
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत समाविष्ट
असलेल्या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेवर आधारित शहरांची
क्रमवारी लावण्याचा एक उपक्रम आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध सर्वोत्तम पद्धतींद्वारे हवेच्या
गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा केल्याबद्दल या शहरांना पुरस्कार
देण्यात आला. यात रस्ते पक्के करणे, यांत्रिक साफसफाईला
चालना देणे, जुन्या कचऱ्याचे बायोरिमेडिएशन, घनकचरा
व्यवस्थापन, डंपसाइट्स असलेल्या जमिनीचे स्वच्छ जागेत रूपांतर
करणे, हरित पट्टा विकास, वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि
मियावाकी वनीकरण यांचा समावेश आहे. भारताने 2019 मध्ये
राष्ट्रीय स्वच्छ वायु सर्वेक्षण (NCAP) लाँच केला. ज्यामध्ये
2024 पर्यंत प्रदूषण 2030 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shahs-mumbai-visit-publicity-campaign-likely-to-burst/