शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
सोमवारी कोसळला. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला
जात असून आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
यांनी संताप व्यक्त केलाय. पंतप्रधान जिथे हात लावतात
त्याची माती होते, अशी टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर
एक पुतळा बसवला. तो पुतळा आताही त्या स्थितीत आहे.
शिवरायांचा असा अपमान मुघलांनीदेखील केलेला नाही.
पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या
सरकारने बनवला होता, तो कोसळला. त्यांनी चांगल्या मनाने
पुतळा बनवला नव्हता. राजकीय मनाने बनवला होता.
महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
राजीनामा द्यावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना
बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/seven-people-drowned-in-rain-in-gujarat/