शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
Related News
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव...
Continue reading
सोनं पुन्हा चकाकलं! 10 ग्रॅमचा भाव आज एका दिवसात थेट पोहोचला…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत....
Continue reading
सोमवारी कोसळला. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला
जात असून आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
यांनी संताप व्यक्त केलाय. पंतप्रधान जिथे हात लावतात
त्याची माती होते, अशी टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर
एक पुतळा बसवला. तो पुतळा आताही त्या स्थितीत आहे.
शिवरायांचा असा अपमान मुघलांनीदेखील केलेला नाही.
पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या
सरकारने बनवला होता, तो कोसळला. त्यांनी चांगल्या मनाने
पुतळा बनवला नव्हता. राजकीय मनाने बनवला होता.
महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
राजीनामा द्यावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना
बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/seven-people-drowned-in-rain-in-gujarat/