१५ उमेदवारांची यादी केली जाहीर
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांची
यादी जाहीर करण्यात व्यस्त आहेत. भाजपने ४४ उमेदवारांची पहिली
Related News
जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्य...
Continue reading
नवी दिल्ली | 8 मे 2025 — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले.
या कारवाईनंतर बिथरलेल्य...
Continue reading
लखनऊ | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन
सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक वक्तव्य करत म्...
Continue reading
नवी दिल्ली | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने राबवलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने गुरुवारी सर्वदलीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीसाठी...
Continue reading
मुंबई | 8 मे 2025 – भारताने 6-7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9
दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले.
या कारवाईनंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली...
Continue reading
नवी दिल्ली | 8 मे 2025 — जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर
भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील 9 दहशतवादी ठिकाणांव...
Continue reading
नवी दिल्ली | 8 मे 2025 — पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये भारतीय लष्कराने 6-7
मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करून त्यांना उद्ध...
Continue reading
एकीकडे युद्ध झाल्यास नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी करिता राज्यात मॉक ड्रिल सुरू आहेय.
तर दुसरीकडे अकोल्यातील गायगाव पेट्रोल डेपो येथे आतंकवादी घुसल्याचा ' मॉक ड्रिल ' करण्यात आल...
Continue reading
पहेलगाव हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारतीय सैन्याच्या "मिशन सिंदूर" मोहिमेच्या यशस्वीतेसाठी
वंचित बहुजन आघाडीने आज अकोल्यात फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून भारतीय
सैनिकांना मान...
Continue reading
अकोला जिल्ह्यात आज पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळाला.
दिवसभर वाढलेल्या उष्णतेनंतर सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अकोला शहरासह अक...
Continue reading
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. या सैनिकी कारवाईत भारताने पाकिस्तान
आणि पाक अ...
Continue reading
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाक अधिकृत काश्मीरमधील दहशतव...
Continue reading
यादी जाहीर केल्यानंतर तासाभरातच मागे घेऊन सुधारित १५ उमेदवारांची
सुधारित यादी आज (दि. २६) जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत
बैठक सुरू असताना त्यात काही बदल करून पुन्हा उमेदवारांची यादी
जाहीर केली. याआधी पहिल्या यादीत माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह
यांच्यासह अनेक नेत्यांची तिकिटे रद्द केली होती. पहिल्या यादीतून
दिग्गजांची नावे हटवल्यामुळे पक्षात गोंधळ सुरू झाला होता.
४४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपने पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी
१५ जागांवर, दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १० जागा आणि तिसऱ्या
टप्प्यातील मतदानासाठी १९ विधानसभा जागांवर आपल्या उमेदवारांची
नावे जाहीर केली होती. मात्र, जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष
आणि माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह आणि माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता
यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे या यादीत समाविष्ट केली नव्हती.
Read also: https://ajinkyabharat.com/earthquake-hits-the-coast-of-lisbon-portugal/