मनसे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत २२५ जागा लढविणार!
महाराष्ट्रात बदल करायचा असेल तर मनसेच्या हातात सत्ता द्या.
यावेळी मनसे राज्यात २२५ जागावर लढणार आहे, असे विधान
Related News
आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
आरोग्याबाबत जागरूकतेने आहाराची निवड करणे महत्त्वाचे असते. शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे य...
Continue reading
छत्तीसगढ: माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा, 2003 मधील राजकीय हत्येचा प्रकरण ठरलं ठराविक
छत्तीसगढ उच्च न्यायालयाने माजी आमदार आणि अजीत जोगी यांच्या म...
Continue reading
खात्यावर थेट येणार 1 कोटी! PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला; जाणून घ्या कसं होईल श्रीमंत
PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला : आपल्या पैशांना सुरक्षित ठेवत simultaneously भविष्यात मोठी रक्...
Continue reading
अमेरिका-इ्राण युद्धात धक्कादायक वळण: डोनाल्ड ट्रम्पची अचानक घोषणा, कॅनडावर हल्ला रद्द
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय तणाव वाढला
अमेरिका आणि इराणद...
Continue reading
नवीन फ्रिज खरेदी करायची आहे? या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना घरात फ्रिजची गरज प्रचंड वाढते. विशे...
Continue reading
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल गाढ झोप, सकाळी उठाल ताजेतवाने
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री झोप येणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. द...
Continue reading
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत अभूतपूर्व गफलत : अज्ञात कारने फोडले मुख्य गेट, फुलांचा गुच्छ ठेवून चालक फरार
— सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
दिल्लीच्या राजकारणाचे आणि प्रशासकी...
Continue reading
परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT आणि EDP म्हणजे काय? उन्हाळ्यात कोणता परफ्युम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती
परफ्युम ही फक्त सुगंधाची वस्तू नसून व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देणा...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
संपूर्ण जगाची चिंता मिटली! इराणचा मोठा निर्णय – होर्मुझ सामुद्रधुनीतून कतारच्या दोन जहाजांना दिली परवानगी; भारतालाही मोठा दिलासा
अमेरिका–इस्रायल
Continue reading
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी, ता. २३ रोजी वणी
येथे कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी वणी विधानसभेतून
मनसेचे विदर्भातील प्रमुख नेते राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की राजाचे राजकीय वातावरणाचा गढूळ झाल आहे.
ज्यांना मतदारांनी मतदान केलं ते कोट्याच्या भावात विकले जात आहेत.
इकडून तिकडे, तिकडून इकडे जात आहे आणि सध्या कोण कुठल्या पक्षात
आहे समजत नाही. याचा जनतेला राग का येत नाही? आणि जनतेने त्यांचा राग
जे आहे विधानसभेच्या निवडणुकीत व्यक्त करायला हवा, असे आवाहनही
राज ठाकरे यांनी केले. बदलापूर येथील घटना ऑगस्ट दुर्दैवी आहे.
मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी ते प्रकरण बाहेर काढलं आणि आता अत्याचार
करणाऱ्यांना महाराजांनी जसं त्याचे चौरंग केले होते तसे चौरंग करायची गरज आहे.
राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षमपणे कार्य करीत आहे, मात्र राजकीय दबावपोटी
त्यांना काम करता येत नाही असेही राज ठाकरे यांनी म्हणाले. सोबतच यवतमाळ
जिल्ह्याच्या वणी विधानसभेसाठी त्यांनी राजू उंबरकर या यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/otherwise-i-will-launch-a-bigger-movement-than-bharat-bandh/