राज्याचे वातावरण सध्या बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन
तापले आहे. केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर शिपाई
अक्षय शिंदे याने केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य
Related News
आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
आरोग्याबाबत जागरूकतेने आहाराची निवड करणे महत्त्वाचे असते. शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे य...
Continue reading
छत्तीसगढ: माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा, 2003 मधील राजकीय हत्येचा प्रकरण ठरलं ठराविक
छत्तीसगढ उच्च न्यायालयाने माजी आमदार आणि अजीत जोगी यांच्या म...
Continue reading
खात्यावर थेट येणार 1 कोटी! PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला; जाणून घ्या कसं होईल श्रीमंत
PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला : आपल्या पैशांना सुरक्षित ठेवत simultaneously भविष्यात मोठी रक्...
Continue reading
अमेरिका-इ्राण युद्धात धक्कादायक वळण: डोनाल्ड ट्रम्पची अचानक घोषणा, कॅनडावर हल्ला रद्द
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय तणाव वाढला
अमेरिका आणि इराणद...
Continue reading
नवीन फ्रिज खरेदी करायची आहे? या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना घरात फ्रिजची गरज प्रचंड वाढते. विशे...
Continue reading
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल गाढ झोप, सकाळी उठाल ताजेतवाने
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री झोप येणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. द...
Continue reading
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत अभूतपूर्व गफलत : अज्ञात कारने फोडले मुख्य गेट, फुलांचा गुच्छ ठेवून चालक फरार
— सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
दिल्लीच्या राजकारणाचे आणि प्रशासकी...
Continue reading
परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT आणि EDP म्हणजे काय? उन्हाळ्यात कोणता परफ्युम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती
परफ्युम ही फक्त सुगंधाची वस्तू नसून व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देणा...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
संपूर्ण जगाची चिंता मिटली! इराणचा मोठा निर्णय – होर्मुझ सामुद्रधुनीतून कतारच्या दोन जहाजांना दिली परवानगी; भारतालाही मोठा दिलासा
अमेरिका–इस्रायल
Continue reading
हादरुन गेलं आहे. राज्यसह देशभरातून यावर रोष व्यक्त
केला जात आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नाही,
कायद्याचा धाक नाही आणि पोलीसांवर देखील गृहमंत्र्यांचा
वचक नाही अशा टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
केल्या जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना
घेरले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे.
या प्रकरणावरुन काँग्रेसने मंत्रालयाबाहेर देखील आंदोलन छेडले.
तसेच येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक काँग्रेसकडून
देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य
सरकारला घेरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
राज्य सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा
गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले म्हणाले आहेत की,
बदलापूरमध्ये झालेल्या प्रकारामुळे समाजमन हेलावून गेलं आहे.
खऱ्या अर्थाने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लहान मुली देखील सुरक्षित नाही.
ही घटना महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. किंबहुना हे प्रकरण
दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे.
प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप
आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे.
परिणामी, त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले.
सत्ता आणि सत्तेची गर्मी त्यातून त्याची गुरमी या ठिकाणी बघायला मिळाली.
बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची
नेमणूक करण्यात आली, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी
आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे.
त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने लोकसभेची
निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण?
असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-announces-9-candidates-for-state-assembly/