महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काहीच दिवसांनी देशात
राज्यसभेची निवडणूक होणार आहे . ९ राज्यांमध्ये राज्यसभेच्या
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
Smriti Mandhanaच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाली, ‘मला तेव्हा खूप रडू आलं…’, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana On Bad Experience
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले; 500 ड्रोन हल्ल्यांनी युक्रेन हादरले, 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून, युक्रेनव...
Continue reading
सीमा वादात चीनची चालाखी; भारतात येऊनही आडमुठेपणा, मोदी-जिनपिंग बैठकीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विकले; कोट्यवधींची किंमत, नूतनीकरणानंतर पुन्हा चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य...
Continue reading
पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय
भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1; सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
Bigg Boss 20 Salman Khan : ‘Bigg Boss 20’च्या प...
Continue reading
BRICS Summit : मोदी-पुतिन-जिनपिंग एकाच फ्रेममध्ये; जगाला नेमका संदेश काय?
ब्रिक्स शिखर परिषदेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारता...
Continue reading
एकूण १२ जागा रिक्त झाल्या आहेत. १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी
मतदान होणार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात एनडीए १२ पैकी ११ जागांवर
निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांची
घोषणा केली आहे. ९ राज्यांमध्ये भाजपने आपले ९ उमेदवार घोषित केले आहेत.
केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राजस्थान, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन
यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय हरियाणातून किरण चौधरी, ओडिशातून ममता मोहंता
तर, त्रिपुरामधून राजीव भट्टाचार्जी निवडणुकीसाठी उभे आहेत.
तर महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, बिहारमधून मनन कुमार मिश्र आसाममधून
रंजन दास यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या
निवडणुकीत आसाम, बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २ जागांवर
निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, त्रिपुरा, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगणा
या राज्यात एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. तेलंगणाची जागा सोडून
१२ पैकी ११ जागांवर भाजप व त्यांचे सहकारी पक्ष निवडणूक लढविणार आहेत.
म्हणजेच या जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे.
असे झाल्यास राज्यसभेत भाजपची संख्या १०० होईल. राज्यसभेत सध्या २०
जागा रिक्त आहेत. सद्य स्थिती २२५ खासदार राज्यसभेत आहेत. म्हणजेच
बहुमताचा एकदा ११३ इतका आहे. यात भाजपकडे ८७ सदस्य आहेत.
तर एनडीएकडे १०१ आहेत. एनडीएला ७ खासदारांचा देखील पाठिंबा आहे.
वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य हे भाजपकडे आहेत.
काँग्रेसकडे ३९ उमेदवार असून ते दुसऱ्या क्रमांकांवर आहेत.
तर तृणमूल काँग्रेसकडे १७ खासदार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/farmers-will-soon-get-rs-2000/