महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काहीच दिवसांनी देशात
राज्यसभेची निवडणूक होणार आहे . ९ राज्यांमध्ये राज्यसभेच्या
Related News
आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
आरोग्याबाबत जागरूकतेने आहाराची निवड करणे महत्त्वाचे असते. शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे य...
Continue reading
छत्तीसगढ: माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा, 2003 मधील राजकीय हत्येचा प्रकरण ठरलं ठराविक
छत्तीसगढ उच्च न्यायालयाने माजी आमदार आणि अजीत जोगी यांच्या म...
Continue reading
खात्यावर थेट येणार 1 कोटी! PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला; जाणून घ्या कसं होईल श्रीमंत
PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला : आपल्या पैशांना सुरक्षित ठेवत simultaneously भविष्यात मोठी रक्...
Continue reading
अमेरिका-इ्राण युद्धात धक्कादायक वळण: डोनाल्ड ट्रम्पची अचानक घोषणा, कॅनडावर हल्ला रद्द
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय तणाव वाढला
अमेरिका आणि इराणद...
Continue reading
नवीन फ्रिज खरेदी करायची आहे? या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना घरात फ्रिजची गरज प्रचंड वाढते. विशे...
Continue reading
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल गाढ झोप, सकाळी उठाल ताजेतवाने
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री झोप येणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. द...
Continue reading
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत अभूतपूर्व गफलत : अज्ञात कारने फोडले मुख्य गेट, फुलांचा गुच्छ ठेवून चालक फरार
— सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
दिल्लीच्या राजकारणाचे आणि प्रशासकी...
Continue reading
परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT आणि EDP म्हणजे काय? उन्हाळ्यात कोणता परफ्युम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती
परफ्युम ही फक्त सुगंधाची वस्तू नसून व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देणा...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
संपूर्ण जगाची चिंता मिटली! इराणचा मोठा निर्णय – होर्मुझ सामुद्रधुनीतून कतारच्या दोन जहाजांना दिली परवानगी; भारतालाही मोठा दिलासा
अमेरिका–इस्रायल
Continue reading
एकूण १२ जागा रिक्त झाल्या आहेत. १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी
मतदान होणार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात एनडीए १२ पैकी ११ जागांवर
निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांची
घोषणा केली आहे. ९ राज्यांमध्ये भाजपने आपले ९ उमेदवार घोषित केले आहेत.
केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राजस्थान, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन
यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय हरियाणातून किरण चौधरी, ओडिशातून ममता मोहंता
तर, त्रिपुरामधून राजीव भट्टाचार्जी निवडणुकीसाठी उभे आहेत.
तर महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, बिहारमधून मनन कुमार मिश्र आसाममधून
रंजन दास यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या
निवडणुकीत आसाम, बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २ जागांवर
निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, त्रिपुरा, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगणा
या राज्यात एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. तेलंगणाची जागा सोडून
१२ पैकी ११ जागांवर भाजप व त्यांचे सहकारी पक्ष निवडणूक लढविणार आहेत.
म्हणजेच या जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे.
असे झाल्यास राज्यसभेत भाजपची संख्या १०० होईल. राज्यसभेत सध्या २०
जागा रिक्त आहेत. सद्य स्थिती २२५ खासदार राज्यसभेत आहेत. म्हणजेच
बहुमताचा एकदा ११३ इतका आहे. यात भाजपकडे ८७ सदस्य आहेत.
तर एनडीएकडे १०१ आहेत. एनडीएला ७ खासदारांचा देखील पाठिंबा आहे.
वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य हे भाजपकडे आहेत.
काँग्रेसकडे ३९ उमेदवार असून ते दुसऱ्या क्रमांकांवर आहेत.
तर तृणमूल काँग्रेसकडे १७ खासदार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/farmers-will-soon-get-rs-2000/