योगी आदित्यनाथ कडाडले
देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असून देशभक्तीच्या वातावरणात
प्रत्येकजण जुन्या आठवणी जागवताना दिसून येत आहेत.
Related News
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
Prashant Kishor : मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण
राजकीय रणनीतीकार म्ह...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा; "सरकारने मराठ्यांविरोधात नियोजित कट रचला", 2029 संदर्भातही दिला मोठा इशारा
सरकारवर गंभीर आरोप; मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा
मराठा आरक...
Continue reading
UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली मोठी अपडेट; 2,000 रुपयांवरील व्यवहारांबाबत नेमकं काय?
UPI व्यवहारांवर MDR लागू होणार? नव्या विधेयकामुळे निर्मा...
Continue reading
48 तासांत इराण ताब्यात घेण्याचा कट? अमेरिका-इस्रायलवर राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप; मध्यपूर्वेत पुन्हा वाढला तणाव
मसूद पेजेशकियन यांचा खळबळजनक दावा; अमेरिका आणि इस्रायलचा 48 तासा...
Continue reading
महायुतीत पुन्हा धुसफूस? 'लाडकी बहीण' योजनेमुळेच भाजप सत्तेत; रविंद्र धंगेकरांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण
शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांचा भाजपवर निशाणा; 'लाडकी बहीण' योजनेचं...
Continue reading
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक? ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान जवळ आल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे
Continue reading
यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असून राजधानी दिल्लीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जाणार आहे.
तर, दुसरीकडे दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी
लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फाळणी विरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना,
योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे.
पाकिस्तानचे एकतर भारतात विलगीकरण होईल किंवा पाकिस्तान
इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले आहे.
जेव्हा अध्यात्मिक जगतात एखाद्याचं वास्तविक स्वरुप नसतं, तेव्हा त्यास नष्ट व्हावेच लागेल.
त्यांच्या नश्वरतेकडे आपण संशयाच्या नजरेतून पाहिलं नाही पाहिजे.
आम्ही हेच मानलं पाहिजे की ते होईल. मात्र, त्यासाठी आम्हालाही तयार असावेच लागेल.
आपल्याला त्या चुकांवर विचार करावा लागेल, ज्यामुळे विदेशातील
दृष्ट शक्तींना भारतात घुसणे आणि आपल्या देशातील पवित्र स्थळांवर
हल्ला करण्याची संधी मिळते. भारताची अखंडता आणि संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी
आपणास ते करावेच लागेल. विभाजनचा विचार सोडून राष्ट्र म्हणून आपण
एकच विचार केला पाहिजे. जातीय, प्रादेशिक आणि भाषिक विभाजनाच्या पुढे जाऊन
आपण राष्ट्र प्रथम हा मंत्री अंगीकरुन काम केलं पाहिजे,
असे योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील कार्यक्रमातून बोलताना म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/two-months-after-the-inauguration-the-approach-road-to-atal-bridge-was-damaged/