मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत.
ही यादी इतकी मोठी आहे की, प्रत्येकाचं नाव यामध्ये घेणं जवळपास अशक्यच.
यामधील अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोग झालेही.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
आजच्या घडीलाही नवी पिढी वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं रंगभूमीवर
घेऊन येतायत. पण असं असलं तरीही एखाद्या नाटकाचे विक्रमी प्रयोग होणं
ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे. असं असलं तरीही एका नाटकाची जादू
ही रंगभूमीवर आजतागायत जिवंत आहे, ही विशेष बाब आणि ते नाटक म्हणजे
भरत जाधव यांचं ‘सही रे सही’ नाटक.
येत्या 15 ऑगस्ट रोजी या नाटकाचा बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात
4444 वा प्रयोग होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी भरत जाधव यांच्या
मोरुची मावशी आणि अस्तित्व या नाटकाचे देखील प्रयोग याच दिवशी
या नाट्यगृहात होणार आहेत. भरत जाधव एन्टरटेन्मेंटतर्फे ‘सही रे सही’च्या या
विक्रमी प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थिती लावणार आहेत.
राज ठाकरेंच्या उपस्थितीवर भरत जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की,
‘ऑल दि बेस्ट’ नाटकापासून राज ठाकरे खूप जवळ आलेली व्यक्ती आहे.
माझ्या आयुष्यात त्यांनी खूप हातभार लावला आहे.
अर्थात बाळासाहेबांच्यासोबत असल्यापासून त्यांचा आशीर्वाद आहे.
‘सही रे सही’बाबत बोलायचं झालं तर या एका व्यक्तीने ते नाटक समोरुन पाच वेळा पाहिलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/microplastics-found-in-all-brands-of-sweet-and-sugar-sold-in-india/