विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे
निर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले असून
Related News
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
Prashant Kishor : मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण
राजकीय रणनीतीकार म्ह...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा; "सरकारने मराठ्यांविरोधात नियोजित कट रचला", 2029 संदर्भातही दिला मोठा इशारा
सरकारवर गंभीर आरोप; मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा
मराठा आरक...
Continue reading
UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली मोठी अपडेट; 2,000 रुपयांवरील व्यवहारांबाबत नेमकं काय?
UPI व्यवहारांवर MDR लागू होणार? नव्या विधेयकामुळे निर्मा...
Continue reading
48 तासांत इराण ताब्यात घेण्याचा कट? अमेरिका-इस्रायलवर राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप; मध्यपूर्वेत पुन्हा वाढला तणाव
मसूद पेजेशकियन यांचा खळबळजनक दावा; अमेरिका आणि इस्रायलचा 48 तासा...
Continue reading
महायुतीत पुन्हा धुसफूस? 'लाडकी बहीण' योजनेमुळेच भाजप सत्तेत; रविंद्र धंगेकरांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण
शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांचा भाजपवर निशाणा; 'लाडकी बहीण' योजनेचं...
Continue reading
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक? ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान जवळ आल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे
Continue reading
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावादेखील घेण्यात आला आहे.
तसेच, राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी
आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
त्यामुळे, पुढील काही दिवसांता नगराध्यक्षपदासाठी सोडत निघणार होती,
त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्षदाची स्वप्ने रंगवत होती,
त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे.
महाराष्ट्रात 228 नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये
निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अडीच-अडीच वर्षांचे
असे दोन अध्यक्ष निवडण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्याच्या नगराध्यक्षपदासाठी
घेण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.
त्यामुळे, आता दुसऱ्या टर्ममधील नगराध्यक्षांची निवड काही दिवसांवर येऊन ठेपली असता
नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षावरुन 5 वर्षांवर करण्यात आला आहे.
त्यामुळे, नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/state-cabinet-meeting-8-major-decisions-of-shinde-government/