गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी जलसाठा
अकोला जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असताना सुद्धा
तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्प
Related News
सकाळी उठल्यावर प्रथम हे काम करा, दिवसभर राहाल उत्साही आणि त्वचाही चमकदार
आरोग्य तज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे एक ग्लास पाणी ...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
Continue reading
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
Continue reading
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : महायुती सरकारकडून लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर हालचाली
उद्यापासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या अर्थसंकल्पी...
Continue reading
मोठ्या बँकेतील FD सुरक्षित नाही? जाणून घ्या ५ लाखांच्या नियमाची खरी परिस्थिती
भारतामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक, ...
Continue reading
भाज्यांचा रस – नैसर्गिक सौंदर्यासाठी अनमोल
आजच्या जलद जीवनशैलीत तंत्रज्ञान, प्रदूषण आणि अपुरी झोप यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ...
Continue reading
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
Continue reading
जुनी, फाटकी नोट? बँकेत सहज बदलता येईल – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आजकाल व्यवहारात अनेकदा जुन्या, मळकट किंवा फाटलेल्या नोटा आपल्याकडे येतात. बाजारात ही...
Continue reading
Infobeans Technologies: 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. Infobeans Tec...
Continue reading
बीड: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं; पतीनेही केली धमकी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील चनई येथील एका घरासमोरील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
तापसी पन्नूच्या ‘Assi’चा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाढता ट्रेंड
तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘Assi’ दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हलक्या वाढीसह उभ...
Continue reading
परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सद्यस्थितीत हनुमान सागर वान प्रकल्पात
२७.०४ टक्के जलसाठा असल्याची माहिती वान प्रकल्प शाखा अभियंता
नयन लोणारे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली.
श्री. वारी हनुमान सागर प्रकल्पात आजचा उपयुक्त साठा २२.१६ दलघमी एवढा असून,
याची टक्केवारी २७.०४ टक्के एवढी आहे.
हिवरखेडपासून जवळच अकोला, अमरावती, बुलडाणा, या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर
वारी हनुमान येथे वान नदीवर “वान प्रकल्प” हे धरण आहे.
येथील जलाशयाला हनुमान सागर असे नाव दिले आहे.
या प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो गावे
आणि अनेक शहरातील लक्षावधी जनतेची तहान वर्षानुवर्षांपासून भागत आहे.
याच प्रकल्पातून ८४ खेडी पाणीपुरवठा योजना आहे.
एवढेच नव्हे तर या पाण्याच्या सिंचनातून हजारो शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
त्यामुळे वान प्रकल्पाला “वरदान प्रकल्प” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
हनुमान सागरमधून निघालेल्या कालव्यां द्वारे परिसरातील हजारो एकर शेती ओलित केल्या जाते.
हनुमान सागरातून निघालेल्या कालव्याद्वारे शेतकरी गहू, चना भुई शेंग व उन्हाळी मूग
इतर बरेच पिके घेतात. परिसरात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे
परिसरातील शेतकरी आनंदीत दिसत आहे. वारी हनुमान सागर अकोला, बुलडाणा
या दोन जिल्ह्यांसाठी वरदान आहे. तरी यावर्षी ऑगस्ट महिन्यातील पावसाने
पुन्हा श्री हनुमान सागर पूर्णतः भरेल व शेतकऱ्यांच्या आशा पूर्ण होतील,
या आशेवर शेतकरी दिसत आहे, अशी माहिती युधिष्ठिर भांगडिया
सहायक अभियंता वानप्रकल्प व्यवस्थापन उपविभाग तेल्हारा व शाखा अभियंता
नयन लोणारे यांनी दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/6-thousand-977-cases-decided-in-lok-adalat/