राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजणार आहे.
त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले असून मोर्चेबांधणी सुरु आहे.
यंदाची लढाई प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची ठरणार आहे.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर
ही विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे.
त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे.
दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी राज्यामध्ये
नवीन आघाडीची घोषणा केली आहे. निवडणूकीमध्ये तिसरी आघाडी नाही
तर शेतकऱ्यांची आघाडी असणार आहे असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
बच्चू कडू हे सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत महायुतीमध्ये सामील आहे.
मात्र लोकसभेच्या निवडणूकीं आधीपासून त्यांचे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी केलेल्या शेतकरी आघाडीमुळे यंदाची विधानसभा गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बच्चू कडू म्हणाले की, “येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही,
तर शेतकऱ्यांची आघाडी असेल.
कष्टकरी, शेतकरी जे जास्त कष्ट करतात त्यांची ही आघाडी असेल.
९ ऑगस्टला संभाजीनगर येथे आम्ही सभा ठेवली आहे.
त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना शेतकरी आघाडीत यायचं असेल,
तर त्याचं स्वागत आहे. आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच आहे,
असे मत बच्चू कडू यांनी मांडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू हे सध्या महायुतीमध्ये आहेत.
मात्र त्यांचे आघाडीमध्ये खटके उडत आहे.
आपली नाराजी देखील त्यांनी उघडपणे जाहीर देखील केली आहे.
लोकसभेमध्ये अमरावतीच्या जागेवरुन भाजप विरुद्ध बच्चू कडू
अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती.
नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने बच्चू कडू नाराज होते.
त्यामुळे आता आगामी विधानसभेमध्ये महायुतीमधून एक्झिट घेत
नवीन आघाडी स्थापन करण्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत.
शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि दिव्यांग यांच्या समस्यांवर काही मुद्दे मांडत होतो.
त्यासाठी १० ते १५ आमदार एकत्र आले.
परंतु सत्ताधाऱ्यांकडे यावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही यावेळी मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात ते पाहून निर्णय घेऊ.
Read also: https://ajinkyabharat.com/the-cut-of-capturing-the-indian-watchtower-was-revealed/