१ कोटींहून अधिकांना मिळणार आनंदाचा शिधा
गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळी पाठोपाठ आता
येत्या गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेल
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
या चार वस्तूंच्या समावेश असलेला संच आता ‘आनंदाचा शिधा’ म्हणून
अवघ्या शंभर रुपयांमध्ये वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
येत्या १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान ही शिधा वितरित करण्याचे
आदेशही सरकारने दिले आहेत. सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला असला
तरी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या जिल्हा प्रशासनातील विभागाकडे
अद्याप याबाबत काही सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना, तसेच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांसह
राज्यातील एक कोटी ७० लाख ८२ हजार ८६ इतक्या शिधापत्रिकाधारकांना
आनंदाचा शिधा गौरी-गणपतीच्या सणासाठी पाठविण्यात येणार आहे.
त्यास राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने मान्यता दिली आहे.
गौरी गणपती उत्सवानिमित्ताने एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल
या जिन्नसांचा संच असलेला आनंदाचा शिधा हा वितरीत करण्यात येणार आहे.
हा संच अवघ्या शंभर रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान
हा आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात येणार असून
ई-पॉस प्रणालीद्वारे त्याचे वितरण केले जाणार आहे. प्रतिशिधापत्रिका एका जिन्नसाच्या
संचाची खरेदीसाठी ५६३ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास सरकारने मान्यता दिली आहे.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता,
गौरी गणपतीसाठी आनंदाचा शिधा वितरण करण्याचे सरकारने आदेश जारी केले आहेत.
मात्र, अद्याप सरकारने वितरणाच्या कोणत्याही सूचना दिल्या नाही
तसेच त्याचा साठा अद्याप उपलब्ध करण्यात आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळणारे पदार्थ
* एक किलो रवा
* एक किलो हरभरा डाळ
* एक साखर
* एक लिटर सोयाबीन तेल
Read also: https://ajinkyabharat.com/ambedkars-claim-to-harvest-obcs/