नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने
(एनडीए) पुन्हा एकदा देशात बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे.
आता देशातील नारिकांना मोदी ३.० सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे.
Related News
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वा...
Continue reading
15.15 लाख कोटींचा कथित घोटाळा! LIC ने राजेश मेहतांच्या कंपनीत गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांचा स्फोटक सवाल
देशातील आर्थिक क्षेत्रात पुन्हा एकदा ...
Continue reading
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची सूचक पोस्ट; ‘Revenge’ संदेशामुळे राजकीय चर्चांना उधाण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क...
Continue reading
शेअर बाजाराची जोरदार पुनरागमन; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी, राजेश एक्स्पोर्ट्सचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी दिवसभरातील मोठ...
Continue reading
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण पुढच्या आठवड्यात २३ जुलै रोजी
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थमंत्री सीतारामण सलग सातव्या वर्षी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे.
भारताचा या संकल्पाच्या दिशेने प्रवास सुरू होईल असा
अर्थसंकल्प देशातील जनतेला अपेक्षित आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प
२३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल.
Read also: https://ajinkyabharat.com/suryakumar-yadav-nava-t20-cha-captain/