भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच टी-२० विश्वचषकात
विजय मिळविल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी
आपली निवृत्ती जाहीर केली.
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन – खांबोरा पाणीपुरवठा योजना अपयशी
DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?
अकोट तालुक्यात मुंडगाव येथे डिबिटी कॅम्प – हजारो निराधारांना थेट लाभाचा दिलासा!
सावित्रीबाई फुले समाजाला प्रेरणा देणारी शाळा
अकोट रेल्वे स्टेशनवर युवकाचा दुर्दैवी मृत्यू – अपघात की आत्महत्या?
ट्रॅव्हलिंगमधून कमवा लाखो: जाणून घ्या टॉप 10 जॉब्स!
“विद्यार्थ्यांनी सादर केला शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य”
“ओबीसी महासंघाचा उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन”
अकोला तालुका कृषी कार्यालयात आत्मा कृषी सल्लागार समिती बैठक
“रानडुकरांचा घरात धुडघूस: ११ वर्षीय मुलगा जखमी”
भारताच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघावर आयसीसीची कारवाई, समोर आलं आता नवीन प्रकरण…
त्यानंतर बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकपदाच्या शोधात होती.
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर या पदासाठी इच्छुक होता.
त्यासाठी त्याने मुलाखतही दिली होती.
आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी
गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
जय शाह यांनी एक्सवर पोस्ट करत ही बातमी दिली आहे.
त्यात ते म्हणाले, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदासाठी
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचे नाव जाहीर करताना मला आत्यंतिक आनंद होत आहे.
आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने बदलले आहे
आणि गौतम या बदलांचा साक्षीदार राहिला आहे.
गौतमने त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिका वठविल्या आहेत.
त्याने आजवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तो यापुढे
भारतीय संघालाही पुढे नेईल.
तसेच हे करण्यासाठी तो आदर्श व्यक्ती वाटतो.
Read also: https://ajinkyabharat.com/jasprit-bumrah-and-smriti-maandhanala-from-icc/