भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच टी-२० विश्वचषकात
विजय मिळविल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी
आपली निवृत्ती जाहीर केली.
Related News
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
श्री परशूराम जयंती साजरी करण्यासाठी अकोला शहरात भव्य शोभायात्रा आयोजित.
शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारची धडक;
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन – खांबोरा पाणीपुरवठा योजना अपयशी
DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?
अकोट तालुक्यात मुंडगाव येथे डिबिटी कॅम्प – हजारो निराधारांना थेट लाभाचा दिलासा!
सावित्रीबाई फुले समाजाला प्रेरणा देणारी शाळा
त्यानंतर बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकपदाच्या शोधात होती.
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर या पदासाठी इच्छुक होता.
त्यासाठी त्याने मुलाखतही दिली होती.
आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी
गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
जय शाह यांनी एक्सवर पोस्ट करत ही बातमी दिली आहे.
त्यात ते म्हणाले, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदासाठी
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचे नाव जाहीर करताना मला आत्यंतिक आनंद होत आहे.
आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने बदलले आहे
आणि गौतम या बदलांचा साक्षीदार राहिला आहे.
गौतमने त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिका वठविल्या आहेत.
त्याने आजवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तो यापुढे
भारतीय संघालाही पुढे नेईल.
तसेच हे करण्यासाठी तो आदर्श व्यक्ती वाटतो.
Read also: https://ajinkyabharat.com/jasprit-bumrah-and-smriti-maandhanala-from-icc/