राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र
दिसत असून राज्यातील शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्याने
शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Related News
हिमाचल प्रदेश: भारताचा ‘फ्रूट बाऊल’
हिमाचल प्रदेश, भारतीय उपखंडातील एक सुंदर पर्वतीय राज्य, फक्त निसर्गसौंदर्यासाठीच नाही तर आपल्या समृद्ध फळवाट...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील अडगाव बु शेतशिवारातील अल्पभूधारक शेतकरी शशिकांत वैजनाथ तंबारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तीन एकर शेतात पिकवलेल्या हरभऱ्याच्या पीकाची गंजी रात्री अज्ञात इस...
Continue reading
शेगाव : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वे...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणामुळे 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती
सुप्रीम को...
Continue reading
उमरा गाव परिसरातील आंब्याच्या झाडांवर यंदा मोठ्या प्रमाणात फुलोरा आला असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गावातील बागायती भागात अनेक झाडे पांढऱ्य...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रि...
Continue reading
शेंदुर्जन: सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी मोहीम सुरू; शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
शेंदुर्जन: सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी मोहीम सुरू, शेतकऱ्यांना...
Continue reading
महाराष्ट्रातील पाणी टंचाई: महिलांचे हंडे मोर्चे आणि प्रशासनावर नागरिकांचा संताप
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे नोंदवले गेले असले तरी राज्याच्या अनेक भागात
Continue reading
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री: राजकारणातील नवीन वळण आणि संजय राऊतांचा इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
संजय शिरसाट यांचे राज्यातील राजकीय घडामोडींवर विधान: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, माणसापेक्षा खुर्ची महत्वाची!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पव...
Continue reading
गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा
मोठ्या प्रमाणात भरला खरा पण पावसाचा खंड
आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे क्लेम करूनही पिकविमा मिळत नसल्याने
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन सुरु केले असून
जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
पिकविम्याच्या मागणीसाठी सोमवारीही तालुक्यात एक आंदोलन झाले.
यावेळी कार्यालयांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नसल्याने
संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी हिंगोली शहरातील पिकविमा कंपनीचं कार्यालय फोडलं आहे.
गेल्या वर्षी पावसाचा पडलेला खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
दरम्यान, या काळात अनेक शेतकऱ्यांनी नुकसान तक्रारीही दिल्या
त्यानंतर शेतकऱ्यांना विमा मंजूरही झाला,
परंतु तो विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी
हिंगोली शहरातील हनुमाननगर भागात असलेल्या पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे .
Read also: https://ajinkyabharat.com/emotional-robot-can-experience-emotions-like-humans/