राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र
दिसत असून राज्यातील शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्याने
शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Related News
भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात; 5 जण जखमी, दुचाकीस्वार गंभीर, जाणून घ्या 7 मोठे अपडेट्स
सांगली: सांगली जिल्ह्यात शनिवारी (27 जून) संध्याकाळी एक धक्कादायक अपघात घ...
Continue reading
प्रेमविवाहानंतर संतापाचा स्फोट? लेकीच्या लव्ह मॅरेजनंतर मुलाचे घर पेटवल्याचा आरोप; सोलापुरातील सांगोल्यात खळबळ
प्रेमाला जात, धर्म किंवा समाजाच्या चौकटी नसतात, असे वारंवार म्हटले ज...
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रे...
Continue reading
मुंबई : भारतातील विमान वाहतूक आणि शहरी विकास क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा अदाणी विमानतळने केली आहे. कंपनी भारताती...
Continue reading
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गुजरातमधील अमित शाह यांनी वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांपूर्वी कोकणातील तर...
Continue reading
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात अन्नसुरक्षा आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर आक...
Continue reading
महान (अकोला) येथे 3 तासांच्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे कपाशीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतशिवाराला नदीचे रूप, रस्ते बंद, घरात पाणी, तर पेरणीसाठी म...
Continue reading
Pune Lohagad Murder Case : हत्येनंतर 4 दिवस सुरू होतं कपटी सियाचं नाटक; केतनच्या बहिणीच्या एका प्रश्नाने उघड झाला संपूर्ण कट
Lohagad किल्ल्यावरू...
Continue reading
5 मोठे अपडेट्स : पुण्यात मुसळधार पाऊस, कोकणात संततधार; साताऱ्यासह राज्यभर मान्सूनची दमदार एन्ट्री, बळीराजाला मोठा दिलासा
जून महिन्याचा अखेरचा आठवडा सु...
Continue reading
शिवसेनेतील संभाव्य बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 26 जूनपासून यवतमाळ-वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत. बंडखोर खासदारांच...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा
मोठ्या प्रमाणात भरला खरा पण पावसाचा खंड
आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे क्लेम करूनही पिकविमा मिळत नसल्याने
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन सुरु केले असून
जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
पिकविम्याच्या मागणीसाठी सोमवारीही तालुक्यात एक आंदोलन झाले.
यावेळी कार्यालयांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नसल्याने
संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी हिंगोली शहरातील पिकविमा कंपनीचं कार्यालय फोडलं आहे.
गेल्या वर्षी पावसाचा पडलेला खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
दरम्यान, या काळात अनेक शेतकऱ्यांनी नुकसान तक्रारीही दिल्या
त्यानंतर शेतकऱ्यांना विमा मंजूरही झाला,
परंतु तो विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी
हिंगोली शहरातील हनुमाननगर भागात असलेल्या पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे .
Read also: https://ajinkyabharat.com/emotional-robot-can-experience-emotions-like-humans/