बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या
ग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत,
Related News
मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; 30 मेपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला
जालना : राज्यातील मराठा आरक्षणाचा मु...
Continue reading
2008 साली गाजलेल्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख Raj Thackeray पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कल्याण रेल्वे स्थान...
Continue reading
BJP Politics: राज ठाकरेंना भिडलेला नेता अचानक साईडलाईन? अण्णामलाईंच्या राजकीय प्रवासाची मोठी चर्चा
चेन्नई : राजकारणात प्रत्येक निवडणूक नवीन चेहरे घडवते आणि काही चेहऱ्यांना अचानक म...
Continue reading
जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक; राज ठाकरेंना थेट आव्हान, ‘हारले तर उठबश्या मारायच्या’
जालन्यात आज घडलेल्या एका नाट्यमय घटनेने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद...
Continue reading
वसंत मोरेंना मोठी जबाबदारी; पुण्यात उद्धव ठाकरेंचा राजकीय मास्टरस्ट्रोक!
मुंबईत विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुण्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आ...
Continue reading
अकोल्यात भोंदूबाबाचा अंधश्रद्धेचा काळा बाजार उघड; पोही गावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावातून अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या एक...
Continue reading
"मुंबई बंद करण्याची ताकद त्यांच्यात नाही!" – अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षा चालकांना कडक इशारा
पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठी भाषेच्...
Continue reading
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाई...
Continue reading
अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व शाखेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात एक भव्य आणि आक्रमक घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा सकाळी 11:30 वाजता गांधी जवाहर प...
Continue reading
मनसे तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट
व मनविसे चे तालुका अध्यक्ष वैभव पाटील कोहर यांच्या नेतृत्वात
अनेक ग्रामस्थांनी स्वतःला मातीत गाडून घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे,
तर रोशन जाधव, दीपक खराटे, सरपंच नितीन वाकोडे, सचिन पाटील चांभारे,
विकी लहरिया, अमर उमक, ग्राम पंचायत सदस्य ईश्वर वाळेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आंदोलन करत आहेत.
रस्त्यासंबंधी संबंधीत अधिकारी जोपर्यंत लेखी स्वरूपात
कामाबद्दल माहिती देऊन काम सुरु होत नाही
तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
जनुना गावातून जाणारा मुख्य रस्ता
अर्थात महान पातूर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याची पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्ता प्रलंबित असून
येथील नागरिकांना ये जा करण्याकरीता नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
रस्त्याची चाळणी झाल्यामुळे रस्ता अपघातांना निमंत्रण देत असतो,
अश्या परिस्थितीत जीवित हानी होण्याचे नकारता येत नाही.
काही महिन्यांअगोदर मुर्तिजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार
यांनी सदर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून गावात फलक लावले
मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरले आहेत.
गावातली नागरिकांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी आता हा रस्ता रोखून धरला आहे.
यांच्या मागणीची दखल घेत प्रशासन यावर तोडगा काढेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/this-is-the-time-for-you-and-me-to-come-together/