टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी मालिका खेळायची आहे.
Related News
MI vs KKR 2026: मुंबईने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं; पाहा प्लेइंग ईलेव्हन
आयपीएल 2026 च्या 19 व्या पर्वातील दुसऱ्या सामन्यात आज रविवारी 29 मार्च रोजी
Continue reading
विराट कोहली-अनुष्का शर्मा: आईपीएल 2026 मध्ये ‘रोमँटिक कपल’चे फुलझाड; फ्लायिंग किस आणि फॅन्सचे उत्साह
आयपीएल (IPL) 2026 च्या 19व्या सिझनच्या ओपनिंग मॅचमध्ये बेंगळुरूच्या
Continue reading
नागपूर: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरण अजून चर्चेत असतानाच, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे न...
Continue reading
Dhurandhar: The Revenge : रणवीर सिंगच्या भावनिक सीनने आलिया भट्ट झाली भारावली
बॉलिवूड अभिनेत्री Alia Bhatt हिने नुकताच Dhurandhar: The Rev...
Continue reading
The 50 : ५० स्पर्धकांमधून शिव ठाकरे ठरले विजेते; चाहत्यासाठी ५० लाखांची खास भेट
भारतीय रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या चर्चेचा विषय ठरलेला The 50 अखेर आप...
Continue reading
मुंबई : आयपीएल २०२६ला फक्त पाच दिवस शिल्लक आहेत, आणि सर्व चाहत्यांच्या मनात उत्सुकतेचे वातावरण आहे. यंदा आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार असून, विजयाचा नारळ...
Continue reading
Society Season 2 एपिसोड 12 अपडेट: ‘वाइल्डकार्ड’ प्रत्येकी कोण आणि का रडली महिमा?
तणाव, नवे चेहरे आणि भावनिक संघर्ष – ‘सोसायटी’त नवीन वळण
जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होत असलेले रिअॅलि...
Continue reading
या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे.
मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.
पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा
यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
त्यांना संजू सॅमसन, शिवम दुवे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.
सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी २० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याने भारतीय संघ तिथेच अडकला आहे.
त्यामुळे सॅमसन, जैस्वाल आणि दुबेही भारतीय संघाबरोबर बार्बाडोसमध्ये आहेत.
ते आता आधी भारतात येतील आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी सामन्यांसाठी
रवाना होतील.
दरम्यान, यामुळे आता साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांना
आंतरराष्ट्रीय टी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी असणार आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षित राणावर आयपीएल २०२४ दरम्यान
बीसीसीआयने शिस्तभंगाबद्दल कठोर कारवाई केली होती.
त्याला एका सामन्यासाठी बंदीही घातली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/a-total-of-14-applications-including-both-the-candidates-for-the-legislative-council/