टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी मालिका खेळायची आहे.
Related News
2 मोठे संकेत, 1 धक्कादायक दावा; हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये सर्वकाही संपलं?
IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा स्फोटक वाद! हार्दिक पंड्याबाबत के. श्रीकांत यांचा मोठा खुलास...
Continue reading
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्लेऑफचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले असले, तरी आज Punjab Kings विरुद्धचा सामना अनेक कारणांनी चर्चेत आला...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
‘तुका म्हणे माझे’ अभंगाला दिली भन्नाट चाल, सोशल मीडियावर लाखोंची पसंती
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे आणि या व्हिडीओने वारकरी संप्रदायापासून ते तरुणांपर्...
Continue reading
IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची मोठी घसरण, RCB ने 2 विकेट्सने हिसकावला रोमांचक विजय
आयपीएल 2026 मध्ये रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळ...
Continue reading
Hardik Pandya Fact Check : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं, फोटो हटवले; नेमकं सत्य काय?
आयपीएल 2026 संपताच मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला...
Continue reading
सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करताना दिसतात. रील्स, व्लॉग्स आणि शॉर्ट व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी लाखो फॉलोअर्स कमावत आहे...
Continue reading
आयपीएल २०२६ चा हंगाम रंगात आला असताना मैदानावरील कामगिरीसोबतच खेळाडूंचे ऑफ-फिल्ड क्षणही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज आणि माजी...
Continue reading
विराट कोहली, प्रियांका चोप्राला मोठा धक्का; रातोरात गायब झाले लाखो Instagram फॉलोअर्स, कारण समोर
सोशल मीडियाच्या जगात फॉलोअर्सची संख्या ही सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेचं मोठं मोजमाप...
Continue reading
IPL 2026: प्रेक्षक घट, जाहिरातदारांची माघार आणि TRP घसरण – क्रिकेटची क्रेझ खरंच कमी होतेय का?
आयपीएल (Indian Premier League) ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट ...
Continue reading
या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे.
मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.
पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा
यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
त्यांना संजू सॅमसन, शिवम दुवे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.
सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी २० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याने भारतीय संघ तिथेच अडकला आहे.
त्यामुळे सॅमसन, जैस्वाल आणि दुबेही भारतीय संघाबरोबर बार्बाडोसमध्ये आहेत.
ते आता आधी भारतात येतील आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी सामन्यांसाठी
रवाना होतील.
दरम्यान, यामुळे आता साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांना
आंतरराष्ट्रीय टी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी असणार आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षित राणावर आयपीएल २०२४ दरम्यान
बीसीसीआयने शिस्तभंगाबद्दल कठोर कारवाई केली होती.
त्याला एका सामन्यासाठी बंदीही घातली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/a-total-of-14-applications-including-both-the-candidates-for-the-legislative-council/