भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा
आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे तीन सुधारित फौजदारी कायदे
1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून देशात लागू झाले आहेत.
Related News
मध्य पूर्वेतून भारतासाठी मोठी दिलासा: इराणकडून सात वर्षानंतर कच्च तेल येणार
मध्य पूर्वेत सध्या घडणारी घडामोडी भारतासाठीही मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या आहेत. ...
Continue reading
भारत-बांग्लादेश सीमेजवळचे अनोखे रेल्वे स्टेशन! ‘सिंहाबाद’ जिथे एकही ट्रेन थांबत नाही; इथून पायी पोहोचता येते बांग्लादेशला
भारतीय रेल्वे जगातील सर्वात म...
Continue reading
नवी दिल्ली: दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण राज्यात धक्का दिला. हा अपघात लीयरजेट कोसळून झाला होता आणि ...
Continue reading
नाशिक: अशोक खरात प्रकरण राज्यभरात खळबळ उडवणारे ठरले आहे. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अत्याचार प्रकरणाने सामाजिक माध्यमांवर एक मोठा तु...
Continue reading
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडल्याचं चित्र समोर आलं आहे. जयपूर जिल्हा ग्राहक आयोग क्रमांक २ ने पान मसाल्याच्या जाहिरातींच...
Continue reading
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती गंभीर बनली आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील स्ट्...
Continue reading
नवी दिल्ली : दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर हरीश राणा (३१) याचा अखेरचा प्रवास मंगळवारी पूर्ण झाला. गेल्या १३ ...
Continue reading
‘मरणाने केली सुटका…’ १३ वर्षांच्या कोम्यानंतर Harish Rana यांचे निधन; भारतातील दयामरणाचा ऐतिहासिक क्षण
भारताच्या वैद्यकीय आणि न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक अत्यंत संवेदनशील आणि मह...
Continue reading
अमेरिका–इराण युद्ध: मध्य पूर्वेत तणाव, ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रार्थनेत हात जोडले
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू, आज सातवा दिवस
मध्य पूर्वेतील परिस्थिती आता गं...
Continue reading
इस्त्रायल-इराण युद्ध: चीनने मध्यपूर्वेत पाठवला स्पेशल दूत, शांततेसाठी मोठा निर्णय
मध्य पूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गेल्या सात दि...
Continue reading
हॉर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने मध्यपूर्वेतील तेलपुरवठा धोक्यात; भारताकडे फक्त 25 दिवसांचा साठा, रशिया मदतीला
मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उ...
Continue reading
मोठी बातमी! इराणकडून भारताला सर्वात मोठी मदत — युद्धाच्या दरम्यान झाली निर्णायक घोषणा, भारतास मोठा दिलासा
मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या अतिशय तणावपूर्ण आणि अस्थिर आहे.
Continue reading
गेल्या वर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं होत.
विधेयक मंजूर करताना दोन्ही सभागृहात मिळून
यावर फक्त पाच तास चर्चा झाली होती.
त्याचवेळी विरोधी बाकांवरील 140 हून अधिक खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं.
देशाची न्यायव्यवस्था बदलणाऱ्या कायद्यांवर
संसदेत सखोल चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत,
त्यावेळी विरोधकांसह अभ्यासकांनी मांडलं होतं.
देशात आजपासून (1 जुलै) हे नवे कायदे लागू झाले आहेत.
भाजपची सत्ता नसलेल्या अनेक राज्यांनी या कायद्याला विरोध केला आहे.
त्यावर राज्य सरकारांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत
त्यांच्या पद्धतीनं बदल करता येणार असल्याचं,
रविवारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
सोमवारपासून भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973
आणि भारतीय पुरावा कायदा 1872 ची जागा भारतीय न्याय संहिता (BNS),
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS),
आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) यांनी घेतली आहे.
नव्या भारतीय न्याय संहितेत नवीन गुन्ह्यांचाही समावेश आहे.
लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक झाल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास हा त्यापैकी एक आहे.
तसंच वंश, जात, समुदाय किंवा लिंग याच्या आधारावर मॉब लिंचिंग झाल्यास
जन्मठेपेपर्यंतची तसंच सोनसाखळी किंवा पाकिट हिसकावणे
अशा गुन्ह्यांसाठी शिक्षा तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
UAPA सारख्या दहशतवादविरोधी कायद्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
देशभरातील 650 हून अधिक जिल्हा न्यायालयं आणि 16,000 पोलीस ठाण्यांना
1 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ही नवीन प्रणाली स्वीकारायची आहे.