भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा
आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे तीन सुधारित फौजदारी कायदे
1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून देशात लागू झाले आहेत.
Related News
रशियन तेल खरेदीवर भारताचा निर्णय; ट्रम्पच्या दाव्याला विरोध
अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका मोठ्या डावाची यशस्वीता जाहीर केली आहे. त्यांच्या मते, भारत...
Continue reading
भारताने अमेरिका आणि चीनला मागे टाकत रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स (RNI )2026 मध्ये ठरवलं स्थान
भारतातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे की,
Continue reading
कासवी ता. मुर्तिजापूर येथील शेतशिवारात बकऱ्या शेतात गेल्याच्या किरकोळ वादावरून एका महिलेवर लाठीकाठीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घड...
Continue reading
Arab Nations Summit In India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, मुस्लिम देशांच्या बैठकीचं यजमानपद भारताकडे, पाकिस्तानला सणसणीत चपराक
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय स्त...
Continue reading
Iranने मानले थेट भारताचे आभार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट; चीन-पाकिस्तानही एकाच बाजूला
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा राजकीय आणि लष्करी अस्थिरतेचे ढग गडद होत आहेत. अमेरिका आणि
Continue reading
भारताच्या विविध राज्यांमध्ये पतीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते – भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचे अद्भुत उदाहरण
भारतात हा विविधतेत एकतेचे अप्रतिम उदाह...
Continue reading
Tariff Decision : भारताला 27 देशांकडून टॅरिफ झटका, EU-FTA डीलवर प्रश्नचिन्ह
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील व्यापार संबंधाच्या पार्श्वभूमीवर एक मह...
Continue reading
भारत भविष्यातील जागतिक आर्थिक महाशक्ती – अमेरिकेतील उद्योजकाचे भाकित
जगातील आर्थिक नकाशावर भारताची स्थिती दिवसेंदिवस बळकट होत आहे. ताज्या अंदाजानुसार,
Continue reading
जगातले 22 मुस्लिम देश आपल्या कृतीतून भारतावर दाखवणार विश्वास; पाकिस्तानला सणसणीत चपराक
पाकिस्तान नेहमीच स्वतःला मुस्लिम जगताचा तथाकथित नेता म्हणून साद...
Continue reading
दोन मुस्लिम देशांमधल्या तणावाचा India साठी रणनितीक फायदा
सध्या आखातामधील दोन मोठ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये वाढत चाललेले शत्रुत्व India साठी एक महत्त्वाच...
Continue reading
India–पाकिस्तान एकाच मंचावर? ट्रम्प यांच्या ‘गाझा प्लॅन’मुळे जागतिक राजकारणात खळबळ
India आणि पाकिस्तान एकत्र येणार? हा प्रश्न सध्या आंतरराष्ट्रीय राजकार...
Continue reading
गेल्या वर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं होत.
विधेयक मंजूर करताना दोन्ही सभागृहात मिळून
यावर फक्त पाच तास चर्चा झाली होती.
त्याचवेळी विरोधी बाकांवरील 140 हून अधिक खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं.
देशाची न्यायव्यवस्था बदलणाऱ्या कायद्यांवर
संसदेत सखोल चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत,
त्यावेळी विरोधकांसह अभ्यासकांनी मांडलं होतं.
देशात आजपासून (1 जुलै) हे नवे कायदे लागू झाले आहेत.
भाजपची सत्ता नसलेल्या अनेक राज्यांनी या कायद्याला विरोध केला आहे.
त्यावर राज्य सरकारांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत
त्यांच्या पद्धतीनं बदल करता येणार असल्याचं,
रविवारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
सोमवारपासून भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973
आणि भारतीय पुरावा कायदा 1872 ची जागा भारतीय न्याय संहिता (BNS),
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS),
आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) यांनी घेतली आहे.
नव्या भारतीय न्याय संहितेत नवीन गुन्ह्यांचाही समावेश आहे.
लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक झाल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास हा त्यापैकी एक आहे.
तसंच वंश, जात, समुदाय किंवा लिंग याच्या आधारावर मॉब लिंचिंग झाल्यास
जन्मठेपेपर्यंतची तसंच सोनसाखळी किंवा पाकिट हिसकावणे
अशा गुन्ह्यांसाठी शिक्षा तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
UAPA सारख्या दहशतवादविरोधी कायद्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
देशभरातील 650 हून अधिक जिल्हा न्यायालयं आणि 16,000 पोलीस ठाण्यांना
1 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ही नवीन प्रणाली स्वीकारायची आहे.