कसा आहे हा चित्रपट? वाचा रिव्ह्यू
सायन्स फिक्शन मिथोड्रामा, तीन तासांचा चित्रपट, अर्धा डजन सुपरस्टार, हॉलीवूडसारखा VFX,
Related News
अकोला –
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा परिणाम अकोल्याच्या पर्यटकांवरही झाला असून, अकोल्...
Continue reading
अकोला –
अकोला शहर आणि परिसरात विद्युत तारा चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशाच एका घटनेत सिटी कोतवाली पोलिसांनी लाखोंच्या केबल
चोरीप्रकरणी एका चोरा...
Continue reading
श्रीनगर –
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून,
देशभरात सर्च ऑपरेशन्स राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर...
Continue reading
दिल्ली –
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून,
या हल्ल्यामध्ये 27 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात...
Continue reading
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
धारगड (ता. अकोट) — तालुक्यातील आदिवासीबहुल धारगड पुनर्वसित गावाजवळील खासबाग
शेतशिवारात मजुरी करणाऱ्या चंद्रकला किसन डाखोरे (वय 55) या वयोवृद्ध महिलेस ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी —
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदलाचे अधिकारी
लेफ्टनंट विनय नरवाल (वय 26) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, विनय नर...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी —
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधून मायभूमीकडे
परतण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र, या संकटकाळात काही
विमान कंपन्यांनी त...
Continue reading
यवतमाळ | प्रतिनिधी —
शहरातील उष्णतेच्या कडाक्यामुळे आज एक धक्कादायक घटना घडली.
चंद्रपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या क्रूझर गाडीने आज बुधवार,
23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता शनी म...
Continue reading
यवतमाळ प्रतिनिधी,
यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने पहलगाम येथील दहशतवादी
हल्ल्याचे निषेधार्थ निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी दुपारी जम्मू आणि का...
Continue reading
लखनऊ | २३ एप्रिल २०२५ —
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या कायरतापूर्ण दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील
कानपूरचे रहिवासी शुभम द्विवेदी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
त्यां...
Continue reading
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी एअरफोर्स हाय अलर्टवर
Pahalgam terror attack: पहलगाम दहशतवादी हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा
अर्धवट सोडून...
Continue reading
श्रीनगर | 23 एप्रिल 2025 — जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी
हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्...
Continue reading
अमिताभ बच्चन-प्रभासचा अप्रतिम ॲक्शन सीक्वेन्स !!
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास, कमल हासन,
अमिताभ बच्चन आणि दीपिका पादूकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला
‘कल्की 2898 एडी’ हा २०२४ या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे.
आज २७ जून रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
सायन्स फिक्शन मिथोड्रामा असलेल्या या चित्रपटाची लांबी 3 तास आहे,
आता हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची कथा कुरुक्षेत्रामध्ये सुरु होते.
कथेच्या सुरुवातीलाच भगवान कृष्ण हे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामाला शाप देतात.
हा शाप जीवनातील अनंत काळासाठी असतो.
त्याला या शापातून तेव्हाच मुक्ती मिळेल जेव्हा तो कल्कीला भविष्यातील जन्मात मदत करेल.
तोपर्यंत अश्वत्थमाला जीवनात प्रचंड दु:ख सहन करावे लागणार आहे.
श्रीकृष्ण अश्वत्थामाला सांगतात की हजारो वर्षांनंतर,
जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात फक्त वाईटच असेल,
जेव्हा लोकांवर अत्याचार वाढू लागतील,
तेव्हा देवाचा अवतार असलेल्या कल्कीचा जन्म होईल.
मात्र, त्याचा जन्म सोपा होणार नाही.
त्यासा पृथ्वीवर येण्यापासून रोखण्यासाठी आसुरी शक्ती पूर्ण शक्ती वापरतील.
या स्थितीत अश्वत्थामाला देवाचे रक्षण करून आपले पाप धुण्याची संधी मिळेल.
त्यानंतर चित्रपटाची कथा ही ६००० वर्षे पुढे जाते.
आणि काशी या जगातील शेवटच्या शहरापर्यंत पोहोचते.
या शहराच्या आत ‘कॉम्प्लेक्स’ नावाचे वेगळे साम्राज्य आहे.
या काळात सर्व काही पैशांऐवजी इलेक्ट्रीक युनिटवर चालते.
या सगळ्यात कमल हासन साकारत असलेले पात्र हे एका मोहिमेवर असते.
ही मोहिम अतिशय महत्त्वाची आणि तितकीच धोकादायक असते.
प्रभास आणि दीपिका हे काशीमध्ये राहणारे एक आनंदी कपल आहे.
अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे.
तर प्रभास हा भैरवाच्या भूमिकेत दिसत आहे.
अभिनेत्री दीपिका पादूकोणने सुमथीची भूमिका साकारली आहे.
सुमथीच्या पोटी कल्कीचा जन्म होणार असतो.
भैरव हा सुमथीची गरोदरपणात काळजी घेत असतो.
आता अश्वत्थामा या शापातून मुक्त होतो का?
कमल हासन यांची मोहिम नेमकी आहे तरी काय?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sam-pitroda-once-again-appointed-as-overseas-congress-chief/