नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील
बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Related News
वादाच्या आधीच इशारा दिला होता! Samay Rainaचा खुलासा – “कपिल सर म्हणाले होते, काहीतरी वाईट होणार”
Continue reading
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे माहितीचा प्रसार वेगाने होत असला, तरी त्याचबरोबर गैरवापराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात, देशाचे पंतप्रधान
Continue reading
प्रसिद्ध युट्यूबरच्या घरात धक्कादायक प्रकार; कूकच्या घृणास्पद कृत्याचा CCTV फुटेज व्हायरल
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले युट्यूबर लखन अर्जुन रावत आणि त्यांची पत्नी नीतू बिष्ट सध्या...
Continue reading
अकोल्यात भोंदूबाबाचा अंधश्रद्धेचा काळा बाजार उघड; पोही गावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावातून अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या एक...
Continue reading
अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व शाखेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात एक भव्य आणि आक्रमक घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा सकाळी 11:30 वाजता गांधी जवाहर प...
Continue reading
धक्कादायक कारवाई! यवतमाळमध्ये अवैध गॅस साठ्यावर मोठी धाड – ३० सिलेंडर जप्त आणि ३ आरोपींवर गुन्हा दाखल यवतमाळमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर मोठी कार...
Continue reading
यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना: स्वयंपाकातील किरकोळ वादातून उभा राहिला मोठा अनर्थ
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घडलेली ए...
Continue reading
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या बुलढाणा,
अकोला, अमरावती, गडचिरोलीसह यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील
मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे बहूप्रतिक्षीत पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजासह सर्वसामान्य वैदर्भीय सुखावले आहे.
तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहील,
असा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तवविला आहे.
सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली.
या पावसाच्या पाण्यामुळे शेतीला काही काळ तलावाच स्वरूप आल होत.
तर परिसरातील अनेक नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
नुकत्याच खरिपाची पेरणी केलेलं बियाणे पावसात वाहून गेल्यानं
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय.
या सर्व नुकसानीचे पाहणी आणि पंचनामे करून योग्य ती मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
यवतमाळच्या नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा या ठिकाणी
आज दुपारच्या सुमारास जवळपास 1 तास मुसळधार पावसाने हजेरी लावली.
तसेच नदी-नाल्या काठावरील शेतजमीनीचे मोठे नुकसान झाले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी,
अशी मागणी आता शेतकरी आणि स्थानिकांकडून केल्या जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/modi-3-0-died-in-the-first-15-days-terrorist-noise-scam/