नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील
बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Related News
Society Season 2 एपिसोड 12 अपडेट: ‘वाइल्डकार्ड’ प्रत्येकी कोण आणि का रडली महिमा?
तणाव, नवे चेहरे आणि भावनिक संघर्ष – ‘सोसायटी’त नवीन वळण
जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होत असलेले रिअॅलि...
Continue reading
Delulu Dating: इंटरनेटवर हळूहळू पसरत असलेला नवीन रिलेशनशिप ट्रेंड
Delulu Dating : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंग अॅप्सम...
Continue reading
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एका किशोराचे वर्तन कुत्र्यासारखे भुंकणे आणि चालणे सुरू झाले. रेबीज प्रतिबंधक फक्त दोन इंजेक्शनमुळे ही गंभीर...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
फराह खान आणि सुंदर पिचाई यांची भेट सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी
फराह खान यांची अलीकडील भेट सुंदर पिचाई यांच्याशी चर्चेचा विषय बनली आहे. प्रसिद्ध दिग...
Continue reading
यवतमाळ नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियान सन्मान; ५ कोटींचा निधी जाहीर
यवतमाळ : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट का...
Continue reading
विदर्भातील संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथील युवा लेखिका मैथिली लक्ष्मी पुरुषोत्तम गोतमारे हिने अवघ्या १४ व्या वर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपले पहिले क...
Continue reading
The 50 : ग्रँड फायनलमध्ये मिस्टर फैसू, शिव ठाकरे, रजत दलाल आणि इमॉर्टल काका टॉप 4 मध्ये; अंतिम फेरी शूट होणार फेब्रुवारी 19 रोजी, प्रसारित होणार 22 मार्च रोजी
रिऐलिटी शो दि 50
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या बुलढाणा,
अकोला, अमरावती, गडचिरोलीसह यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील
मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे बहूप्रतिक्षीत पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजासह सर्वसामान्य वैदर्भीय सुखावले आहे.
तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहील,
असा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तवविला आहे.
सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली.
या पावसाच्या पाण्यामुळे शेतीला काही काळ तलावाच स्वरूप आल होत.
तर परिसरातील अनेक नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
नुकत्याच खरिपाची पेरणी केलेलं बियाणे पावसात वाहून गेल्यानं
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय.
या सर्व नुकसानीचे पाहणी आणि पंचनामे करून योग्य ती मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
यवतमाळच्या नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा या ठिकाणी
आज दुपारच्या सुमारास जवळपास 1 तास मुसळधार पावसाने हजेरी लावली.
तसेच नदी-नाल्या काठावरील शेतजमीनीचे मोठे नुकसान झाले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी,
अशी मागणी आता शेतकरी आणि स्थानिकांकडून केल्या जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/modi-3-0-died-in-the-first-15-days-terrorist-noise-scam/