अकोल्यात आठ वर्षांपासून विकास फाउंडेशनकडून उपक्रम
विधवा, परितक्ता, घटस्फोटिता महिलेने काय घालावे, कुंकू लावावे की लावू नये,
तिने कसे जगले पाहिजे, तिने दुसरे लग्न करावे की करू नये?
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
आजही असंख्य प्रश्न, शंका, निबंध समाजाकडून एकल महिलांवर घातले जातात.
अशात सौभाग्यवती महिलांप्रमाणेच एकल महिलांनाही वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करता यावा,
यासाठी अकोल्यातील श्री विकास फाउंडेशनच्या वतीने
सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
मागील ८ वर्षांपासून एकल महिलांना उभारी देणारी परंपरा
अखंडपणे सुरू असून संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
गोरक्षण रोड दत्त मंदिर, दत्त कॉलनीतील एकल महिला एकत्र आल्या.
कुणाच्या पतीचे अपघातात निधन झाले, तर काहींचा घटस्फोट झाला.
काही महिलांच्या पतीने त्यांना सोडून दिले.
अशा महिलांचा हळदीकुंकू, महिलांच्या विशेष उत्सव प्रसंगी त्यांचा फारसा विचार होत नाही.
महिलांचे उत्सव म्हणजे, त्यानिमित्त एकत्र होऊन गुजगोष्टी करणे, एकमेकांचे सुख, दुःख वाटून घेण्याचे प्रयोजन.
भाव-भावनांचे आदान-प्रदान करण्याची एक व्यवस्थाच.
पण दुर्दैवाने आयुष्यात अचानक आलेल्या के संकटामुळे एकल महिला यातून वेगळ्या पडतात.
खरंतर त्यांना त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचे व्यासपीठ हवे असते.
पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यासाठी सर्वांनी त्यांना सांभाळून घेणे अपेक्षित असते.
हिच गोष्ट लक्षात घेऊन श्री विकास फाउंडेशनच्या विधवा, परितक्ता,
घटस्फोटिता महिलांसाठी वटपौर्णिमा उपक्रम सुरू केला.
सुरुवातीला समाजाकडून त्यांना विरोध झाला.
पण हळूहळू हा बदल परिसरात स्वीकारण्यात आला.
समजून घेणे आवश्यक
माझे पतीच्या निधनानंतर मी वटपौर्णिमा उत्सव साजरा केला.
माझ्याप्रमाणे इतर महिलांना तसे करता, यावे हाच उपक्रमाचा उद्देश होता.
एकल महिलांच्या समस्यांना समाजाने समजून घेण्याची गरज आहे.
त्यांना वेगळे न करता त्यांना सामावून घेणे आवश्यक आहे.
– वैष्णवी दातकर, अध्यक्ष, श्री विकास फाउंडेशन
Read also: https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/