नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथील असलेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर समाप्त झाले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मालेगावचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
29 डिसेंबर 2025 पासून हे आमरण उपोषण सुरू होते. चौथ्या दिवशी उपोषणकर्ते चंद्रकांत चैत्राम हिरे (वय 42) यांची प्रकृती अचानक बिघडली. चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
घटनेची गंभीर दखल घेत मंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी डोंगराळे येथे धाव घेतली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. फाशीच्या शिक्षेची तीव्र मागणी लक्षात घेऊन त्या मागण्या शासनदरबारी पोहोचवण्याचे व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात दिले.
Related News
Walmik Karad Gang Jail Violence प्रकरणात तुरुंगातील मारहाण, धमक्या आणि कथित ऑडिओ क्लिपमधील 7 मोठे खुलासे समोर. कैद्यांवर अत्याचाराचा गंभीर आरोप.
...
Continue reading
Gadchiroli Fraud Case मध्ये पुण्यात उपजिल्हाधिकारी पदाचे आमिष दाखवून 2 कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड. आरोपीला अटक, संपूर्ण...
Continue reading
Kolhapur Crime प्रकरणात दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या वादातून वडिलांनीच आपल्या मुलाची हत्या केल्याची संतापजनक घटना कोल्हापुरात घडली. संपूर...
Continue reading
Nashik Cigarette Murder Case मध्ये नाशिकच्या पंचवटी परिसरात सिगारेट न दिल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या झाली. आरोपी सराईत ग...
Continue reading
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण प्रकरणाने आता आणखी एक गंभीर आणि धक्कादायक वळण घेतले आहे. या प्...
Continue reading
छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यात घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ठरली आहे. मायेचा आधार मानली जाणारी आईच आपल्या अडीच वर्षांच्या मुलाच्या मृत्यूला कारण...
Continue reading
महाराष्ट्रातील वेगवान आणि आधुनिक रस्ते प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Hindu Hrudaysamrat Bal...
Continue reading
नाशिकमधील Tata Consultancy Services (TCS) या अग्रगण्य आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करण...
Continue reading
नाशिक TCS प्रकरण: विवाहित महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक व मानसिक छळ; धक्कादायक आरोप उघड
नाशिकमधील आयटी क्षेत्रात मोठ्या प्रतिष्ठेची मानली जाणारी कंपनी TCS मध्...
Continue reading
यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना: स्वयंपाकातील किरकोळ वादातून उभा राहिला मोठा अनर्थ
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घडलेली ए...
Continue reading
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: डॉ. जितेंद्र शेळके व पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, तपासात नवे प्रश्न
महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ ...
Continue reading
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानामुळे राज्यात पुन्हा...
Continue reading
मंत्री महोदयांचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/while-entering-the-house-of-the-newlyweds-should-they-know-the-secret-of-tandalacha-measure-or-vidhimagcha/