खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर
भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
मंगळवारी (दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त
कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले.
यावरुन आता एका भारतीय वंशाच्या खासदाराने
कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली.
खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला
खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडियन विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली.
चंद्रा आर्य म्हणाले की, खलिस्तानी दहशतवादी भारताचेच नव्हे,
तर कॅनडाचेही नुकसान करत आहेत. यावेळी त्यांनी 1985 मध्ये
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झालेल्या स्फोटाची आठवण करून दिली.
तसेच, त्यांनी 23 जून रोजी 1985 च्या बॉम्बस्फोटातील बळींच्या स्मरणार्थ
एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे माहिती दिली
आणि सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
23 जून 2024 रोजी राजधानी ओटावा येथील
डाऊ लेकजवळील स्मारकाच्या ठिकाणी आणि
ओंटारियोमधील क्वीन्स पार्कमध्ये दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
चंद्रा संसदेत बोलताना म्हणाले की,
खलिस्तानी समर्थक देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत.
23 जून हा दहशतवादामुळे बळी पडलेल्यांचा स्मृतिदिन आहे.
39 वर्षांपूर्वी याच दिवशी एअर इंडियाचे विमान हवेत असताना उडवण्यात आले होते.
त्या घटनेत 329 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.
कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता,
ज्यात एकूण 268 कॅनेडियनही ठार झाले होते.
नुकतंच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,
यांच्या हत्येचा कॅनडाच्या संसदेत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावरुन देशात काळ्या शक्ती पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते, अशी टीकाही केली.
Read also: https://ajinkyabharat.com/because-of-the-central-governments-mischief-you-became-a-disgrace/