गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन
राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
Related News
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील गुप्त भेटीची बातमी फुटली आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घ...
Continue reading
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. सर्व नेते जोरदार प्रचाराला लागले असून प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला आहे.त्यामुळे प्रचार सभा व बैठका वाढल्या...
Continue reading
गुवाहाटी : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अवघ्या एका महिन्यामध्ये मतदान होणार असून राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी...
Continue reading
पातूर : राज्यात विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विषय सध्या सगळीकडे चर्चिला जात आहे. गत काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील बाळापूर व...
Continue reading
नागपूर विभागात जिल्हा प्रथमगोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्याअंमलबजावणीत गोंदिया...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे.मराठा समाजाला ओब...
Continue reading
शरद पवारांचे शिष्टमंडळाला मोठे आश्वासनमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राजकारण तापले ...
Continue reading
पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात;परंतु अद्यापपर्यंत अरब...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आं...
Continue reading
राज्य सरकारने मराठा समाजाला
स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे.
मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे,
ही मागणी लावून धरली आहे.
तसेच कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे,
असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे.
आता याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे.
ते म्हणाले की, “मी सकारात्मक आहे,
जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल.”
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी
आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे.
मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतायत,
मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो.
मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे,
पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही?
हा प्रश्न महत्वाचा आहे असेही जरांगे म्हणाले.
चर्चा करण्यासाठी कोण येणार मला माहित नाही?
काल येणार होते पण आले नाहीत.
ते अजून आलेच नाही ते आल्यानंतच चर्चा होईल.
केव्हा येईल काय येईल मला माहित नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत.
आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कारवाई हवी.
अंमलबजावणीला 12-12 महिने लागतात का?
असा सवालही यावेळी मनोज जरांगेंनी उपस्थित केला.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-asked-for-nutrition-and-devendra-fadnavis/