गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन
राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
Related News
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 7 सदस्यीय स...
Continue reading
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या चर्चांवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बीबीस...
Continue reading
मोठा निर्णय! राज्यातील 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या : महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्या...
Continue reading
FTX क्रिप्टो एक्सचेंजचा संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड एका दिवसात 94% संपत्ती गमावून अब्जाधीशातून कंगाल कसा झाला? FTX घोटाळा, ...
Continue reading
अनधिकृत बाईक-टॅक्सीवर सरकारचा कडक निर्णय! महाराष्ट्रात डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचे; जाणून घ्या 5 मोठे बदल
महाराष्ट्रातील बाईक-टॅक्सी व्यवसायावर पर...
Continue reading
वारकऱ्यांसाठी 24 दिवसांची मोठी दिलासादायक टोलमाफी; पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मोफत प्रवास
Pandharpur Wari 2026: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ...
Continue reading
मनोज जरांगे पाटलांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी? व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे राज्यात खळबळ; बीडमधील वातावरण पुन्हा तापले
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते
Continue reading
‘सिया पॉइंट’ पाहण्यासाठी लोहगडावर वाढली गर्दी; ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडे थेट धाव
मुंबई : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक...
Continue reading
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून खुले...
Continue reading
एकनाथ शिंदेंचे 7 मोठे निर्णय; मुसळधार पावसात अधिकाऱ्यांना कडक सूचना,
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अलर्ट ...
Continue reading
61 कोटींचा निधी मंजूर, तरीही फक्त 75 विद्यार्थ्यांनाच परदेशी शिक्षणाची संधी! महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव उघड
अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांन...
Continue reading
राज्य सरकारने मराठा समाजाला
स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे.
मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे,
ही मागणी लावून धरली आहे.
तसेच कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे,
असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे.
आता याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे.
ते म्हणाले की, “मी सकारात्मक आहे,
जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल.”
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी
आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे.
मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतायत,
मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो.
मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे,
पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही?
हा प्रश्न महत्वाचा आहे असेही जरांगे म्हणाले.
चर्चा करण्यासाठी कोण येणार मला माहित नाही?
काल येणार होते पण आले नाहीत.
ते अजून आलेच नाही ते आल्यानंतच चर्चा होईल.
केव्हा येईल काय येईल मला माहित नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत.
आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कारवाई हवी.
अंमलबजावणीला 12-12 महिने लागतात का?
असा सवालही यावेळी मनोज जरांगेंनी उपस्थित केला.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-asked-for-nutrition-and-devendra-fadnavis/