नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.
बारामतीत महायुतीच्या सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे असा सामना आहे. या लढाईला अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी किनार आहे.
असाच काहीसा संघर्ष उत्तर प्रदेशच्या रायबरेलीत पाहायला मिळणार होता. पण कुटुंबात संघर्ष नको.
Related News
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
Ajit Pawar : एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे.
त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. भा...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची
धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता
मंत्रालयातील मुख्यम...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.
इस्लामाबाद: पाक...
Continue reading
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले ...
Continue reading
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुप आज वाजलं. तीन दिवस चाललेल्या मराठी साहित्य संमेलनात राजकीय फटकेबाजी रंगली.
साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री अजित पवा...
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी डिजिटल सेवा कर लादणाऱ्या देशांमधून
आयात केलेल्या वस्तूंवर टॅक्स (शुल्क) लावण्याचे आदेश दिले आहेत,
ज्याचा परिणाम भारतावरही होईल.
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्...
Continue reading
पुण्यात गजानन मारणेच्या गुंडांनी एका मिरवणुकीदरम्यान
भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केली होती.
पुण्यात आल्यावर या कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घे...
Continue reading
नरेंद्र राणे परतणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत?
नरेंद्र राणे यांच्या पक्ष प्रवेशाच्या घडामोडी सध्या चर्चेचा विषय बनलेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रव...
Continue reading
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झे...
Continue reading
कुटुंबातील गोष्टी चव्हाट्यावर यायला नको म्हणून भाजप नेते वरुण गांधींनी हा संघर्ष टाळला. विशेष म्हणजे गांधींनी निवडणूक लढावी यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही होते.
काँग्रेसकडून रायबरेलीमधून प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पिलीभीतचे खासदार आणि भाजप नेते वरुण गांधींना विनंती केली होती.
पण निवडणूक म्हणजे काही राजकीय कॉमेडी किंवा सर्कस नाही, असं गांधींनी थेट मोदींना सांगितलं आणि रायबरेलीमधून लढण्याचा प्रस्ताव नाकारला.
मलायला मनोरमानं वरुण गांधीशी याबद्दल संपर्क साधला. ‘मोदी आणि आमच्यात झालेली चर्चा उघड करणं नैतिकतेत बसत नाही,’ असं गांधींनी त्यांना सांगितलं.
पिलीभीतचे खासदार असलेल्या गांधींना भाजपनं यंदा त्या मतदारसंघातून तिकीट दिलेलं नाही.
काँग्रेस रायबरेलीतून प्रियांका गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली. त्यांच्याविरोधात भाजपनं वरुण यांना तिकीट देऊ केलं.
मार्च आणि एप्रिलमध्ये मोदींनी वरुण यांच्याशी संवाद साधला. तुम्ही रायबरेलीतून लढा.
मी स्वत: तुमच्यासाठी प्रचार करेन, सभा घेईन, अशा शब्दांत मोदींनी वरुण यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण वरुण यांनी त्यांना नकार दिला.
राजकारण म्हणजे माझ्यासाठी सर्कस नाही, जिथे नातेवाईक एकमेकांविरुद्ध लढतात, असं वरुण यांनी मोदींना सांगितलं.
रायबरेलीतून निवडणूक हरलात तरीही तुमचं पुनवर्सन करू, असा शब्द मोदींनी वरुण यांना दिला. पण मोदींची ही ऑफरदेखील वरुण यांनी नाकारली.
मला काही काळ राजकारणापासून दूर राहायचं असल्याचं त्यांनी मोदींना सांगितलं. रायबरेलीतून वरुण गांधींना तिकीट दिल्यास ते चांगली लढत देऊ शकतील, असं भाजपचा अंतर्गत सर्वेक्षण अहवाल सांगतो.
त्यामुळेच गेल्या दोन आठवड्यांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरुण यांना निवडणुकीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. पण वरुण यांनी लढण्यास स्पष्ट नकार दिला.
Also Read: https://ajinkyabharat.com/assembly-elections-are-being-held-as-a-way-to-empty-the-government-treasury-sanjay-rauta/