मुंबईत धरणे आंदोलनाची तयारी
मानोरा – शेंदुरजना आढावा येथील नाईक चौक येथे
माजी मंत्री बच्चु कडु यांच्या शेतकरी–शेतमजूर हक्क सभेला
मोठा प्रतिसाद मिळाला. सभा ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती,
Related News
राजू शेट्टींचा कर्जमाफीवर थेट हल्लाबोल, विखेंवर जोरदार टीका
राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कर्जमाफीवर केलेल्या वक्तव...
Continue reading
प्रमुख बातमी : बच्चू कडू यांनी Radhakrishna Vikhe Patil यांची गाडी फोडणार्याला दिलेले 1 लाख रुपयांचे बक्षीस
महाराष्ट्रातील राजकीय वा...
Continue reading
सारखं फुकट कशाला हवं? अजितदादांची शेतकऱ्यांना ‘कडू’ गोळी; कर्जमाफीच्या आश्वासनावरून नवा वाद पेटला
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अजित पवारांचा सवाल शेतकरी कर्ज...
Continue reading
काही कट कारस्थान झालं तर आम्ही… बच्चू कडू यांचा शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला इशारा
bachchu-kadu- शेतकरी कर्जमाफीवरून पुन्हा सरक...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा शब्द देताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले— ‘सातबारा कोरा करावाच!’
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर गेल्...
Continue reading
बच्चू कडू आमदार विधान: शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राजकीय वाद
बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात आयोजित राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये भाजपा विरोधी ...
Continue reading
पत्रकार परिषद घेत पत्नीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारलीलोकसभा निवडणुकांच्...
Continue reading
ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठविण्यावर भर देण्यात आला.
सभा वेळी कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, दामुअण्णा इंगोले, पंकजपाल महाराज,
रमेश महाराज, मनोहर राठोड यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बच्चु कडु यांनी सांगितले की, ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची,
ध्वजाची किंवा धर्माची नाही, ही लढाई माझ्या शेतकरी वडिलांची आहे.
त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे दिलेल्या आश्वासनाची आठवण
करून देत ७/१२ कर्ज माफीसाठी ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली.
बच्चु कडु म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी केल्यास
शेतकरी आत्महत्येचा संख्यात्मक घसरण होईल
आणि शेतकऱ्यांना जीवनमान सुधारण्याची संधी मिळेल.
शेतकऱ्यांसाठी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत धरणे आंदोलन
आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. सभा यशस्वी होण्यासाठी तालुका प्रमुख
शाम पवार, चेतन पवार, रवि राऊत, प्रशांत धोत्रे, सर्वेश खाडे,
करण वाघमारे, कपिल राठोड, अविशान डोंगरे, युवराज राठोड,
संजय राठोड, राहुल भगत, अजय पवार, लहु राठोड,
रोशन चव्हाण, रुषि चौधरी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
Read also : https://ajinkyabharat.com/maratha-reservation-sharad-pawar-in-sharad-pawar-radun-radun-question-sutu-shakato-ajit-pawrani-dili-response/