ओडिशा राज्यात आता ५वी आणि ८वीच्या विद्यार्थ्यांना वर्षाअखेर अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे,
आणि परीक्षेत अपयशी ठरल्यास त्यांना पुढील वर्गात पदोन्नती मिळणार नाही.
हा निर्णय ‘नो डिटेंशन पॉलिसी’पासून वेगळा आहे, ज्यामध्ये आधी नापास विद्यार्थीही पुढे जात होते.
Related News
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
९ जुलैपासून हा नवा नियम औपचारिकरित्या लागू करण्यात आला आहे.
राज्य सरकारने ‘ओडिशा राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन रूल्स, २०१०’मध्ये सुधारणा करून नियम १४A अंतर्गत ही अट जोडली आहे.
फेल झालेल्या विद्यार्थ्यांना २ महिन्यांच्या ‘रिमेडियल क्लासेस’नंतर पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
तरीही विद्यार्थी नापास झाले, तर त्यांना वर्गातच थांबवण्यात येईल. मात्र, कोणत्याही विद्यार्थ्याला
प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याआधी शाळेतून कमी केले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
ही निर्णय केंद्र सरकारच्या २०१९ च्या शिक्षण कायद्यातील सुधारणेनंतर घेण्यात आला आहे,
ज्यात राज्यांना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचा अधिकार देण्यात आला होता.
Read Also : https://ajinkyabharat.com/barsheetakachya-kanyacha-international-legislative-honor/