नाशिक/सांगली/कोल्हापूर – राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी पातळी
केवळ २४ तासांत तीन फुटांनी वाढली आहे. सांगलीतील नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पाणी
शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून, देवस्थान समितीने साहित्य सुरक्षित स्थळी हलवले आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
दरम्यान, नाशिकमध्येही मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून
अनुक्रमे 2320 क्यूसेक आणि 4742 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणे जूनमध्येच 60 टक्क्यांहून अधिक भरली असून, 15 वर्षांतील ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा :
गोदावरी आणि कृष्णा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि
नदीकाठच्या परिसरात अनावश्यक फिरणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/israelcha-iranavar-punha-vigorous-halla-isfahanamadhyaye-slip/