नाशिक/सांगली/कोल्हापूर – राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी पातळी
केवळ २४ तासांत तीन फुटांनी वाढली आहे. सांगलीतील नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पाणी
शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून, देवस्थान समितीने साहित्य सुरक्षित स्थळी हलवले आहे.
Related News
सकाळी उठल्यावर पहिलं पाणी प्यालं तर दिवसभर ऊर्जा टिकते!
महाराष्ट्राची तरुणी मयुरी चौधरी चेन्नईत बुडून मृत्युमुखी
आपल्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या सर्व महत्वाची माहिती!
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मिळू शकते मंजुरी
मोठ्या बँकेत FD केल्यावरही सुरक्षिततेची हमी फक्त 5 लाखांपर्यंत!
घरच्या भाज्यांचा रस – त्वचा, केस आणि नखांसाठी नैसर्गिक उपाय
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला; ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका
फाटकी नोटा चिंता नाही! बँकेत सहज बदला
Infobeans Technologies : 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी!
बीड: सासरच्या छळामुळे विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं, पतीने दिली धमकी
शरद पवार यांचे 60 वर्षांचे जनसेवेतील योगदान – सुनेत्रा, सुप्रिया, रोहित पवारांचे अभिवादन
तापसी पन्नूचा ‘Assi’ बॉक्स ऑफिसवर हळूहळू वाढत आहे
दरम्यान, नाशिकमध्येही मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून
अनुक्रमे 2320 क्यूसेक आणि 4742 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणे जूनमध्येच 60 टक्क्यांहून अधिक भरली असून, 15 वर्षांतील ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा :
गोदावरी आणि कृष्णा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि
नदीकाठच्या परिसरात अनावश्यक फिरणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/israelcha-iranavar-punha-vigorous-halla-isfahanamadhyaye-slip/
