लाखपुरी | १८ जून
मुर्तिजापूर तालुक्यातील खुदांवपुर येथील शेतकरी गजानन भगवान गवई यांच्या शेतात शासनाच्या माध्यमातून बांधण्यात
आलेला बंधारा अवघ्या एका महिन्यातच पावसात वाहून गेला. निकृष्ट दर्जाचे बांधकाम,
Related News
घरच्या घरी बनवा फेसपॅक आणि मिळवा ताजेतवाने, उजळसर त्वचा
अमेरिकेच्या शुल्क रद्दीमुळे भारतीय शेअर बाजारासाठी बूस्टर डोस
यवतमाळ नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ सन्मान; 5 कोटींचा विकास निधी जाहीर
शेगावमधील धक्कादायक प्रकरण: लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित, नंतर नकार
शिक्षणासाठी वय नाही, जिद्द हवी – फेमिदा बेगम यांनी दिला प्रेरणादायी संदेश
दर अर्ध्या तासाने कपडे बदलून गर्दीत मिसळणाऱ्या टोळीचा शिर्डी पोलिसांनी केला पर्दाफाश
तुमच्या पॅनकार्डवरील 10 अंकी नंबरमागचा अद्भुत रहस्य!
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर वाद, मनोज जरांगे पाटीलांचे जोरदार आरोप
चिंचखेड खुर्दमध्ये 135 रुग्णांसाठी मोहक मोफत आरोग्य शिबिर
Bigg Boss Marathi 6 : विजेतेपदाचा दावेदार घराबाहेर, प्रेक्षकांमध्ये मोठा धक्का!
Anupamaa 21 February 2026 Update : 5 थरारक ट्विस्ट्स ज्यांनी कोठारींचा आनंद ढवळून टाकला!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: वजन कमी आणि आरोग्य सुधारण्यासाठी!
योग्य पेचेस न लावणे आणि केवळ मातीचा वापर केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बंधाऱ्याच्या खराब कामाविरोधात गवई यांनी संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तक्रार केली,
मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी ही तक्रार थेट उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे दाखल केली आहे.
“ठेकेदारावर कारवाई करा, बंधारा दुरुस्त करा!” – शेतकऱ्यांची मागणी
या प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्या मीनल नवघरे यांनी देखील शासनाकडे संबंधित
ठेकेदारावर कारवाई करण्याची आणि शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही
शेतकऱ्यांची तक्रार असूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाची
पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-masterplon-ughd-mahavikas-agadil-bade/
