लाखपुरी | १८ जून
मुर्तिजापूर तालुक्यातील खुदांवपुर येथील शेतकरी गजानन भगवान गवई यांच्या शेतात शासनाच्या माध्यमातून बांधण्यात
आलेला बंधारा अवघ्या एका महिन्यातच पावसात वाहून गेला. निकृष्ट दर्जाचे बांधकाम,
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने डोक्यात गोळी झाडून घेतली; उपचारादरम्यान मृत्यू
Smriti Mandhana भावूक झाली; म्हणाली, “माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र…”
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभर होणार 12 कार्यक्रम
अमेरिकेची दादागिरी संपणार? इराणची मोठी घोषणा; भारताला होणार थेट फायदा!
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; म्हणाले, “मुसळधार पाऊस असला तरी मराठे मुंबईत येणार”
युद्ध आणखी भडकलं! रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; 500 ड्रोन डागले, 9 जणांचा मृत्यू
सीमा वादावर चीनची पुन्हा चालाखी! मोदी-जिनपिंग भेटीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
ट्रम्प यांच्या बालपणीच्या घराचा कोट्यवधींचा सौदा; जाणून घ्या कितीला विकले?
पहाटे 4 वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; भारताचं मोठं राजनैतिक यश
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
Bigg Boss 20 : स्टार खूप, पण रॉकस्टार फक्त एक! सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
योग्य पेचेस न लावणे आणि केवळ मातीचा वापर केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बंधाऱ्याच्या खराब कामाविरोधात गवई यांनी संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तक्रार केली,
मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी ही तक्रार थेट उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे दाखल केली आहे.
“ठेकेदारावर कारवाई करा, बंधारा दुरुस्त करा!” – शेतकऱ्यांची मागणी
या प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्या मीनल नवघरे यांनी देखील शासनाकडे संबंधित
ठेकेदारावर कारवाई करण्याची आणि शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही
शेतकऱ्यांची तक्रार असूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाची
पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-masterplon-ughd-mahavikas-agadil-bade/

