नंदकिशोर प्रांजळे
दहिगाव गावंडे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त आहे.
या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला असून, ठिकठिकाणी शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Related News
महावितरण चा गजब कारभार खाली पडलेल्या चालू विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन श्वान मृत्युमुखी
वारीसाठी मध्य रेल्वेची तयारी; ८० विशेष गाड्यांची सोय, कर्नाटकहूनही रेल्वे
एअर इंडिया विमान दुर्घटनेत तरुण क्रिकेटपटू दीर्ध पटेलचा मृत्यू; इंग्लंडला जात असताना अपघात
कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; नागपूरात आपत्कालीन लँडिंग
भेंडीमहाल ते पिंजर रस्त्यावर खड्डे! अपघाताची शक्यता
उंबर्डा बाजार परिसरात कपाशीच्या लागवडीला सुरुवात
विराट कोहलीचं मॅचदरम्यान ‘स्पेशल चॉकलेट’; किंमत तब्बल ५ हजार रुपये!
कामरगावात ज्यादा दराने बी बियाणे व रासायनिक खताचा काळा बाजार करून शेतकऱ्यांना विक्री करून आर्थिक लूट ;
नाशिकमध्ये उद्धव सेनेला आणखी एक हादरा; चार माजी नगरसेवक शिंदे गटात
वाई फाट्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक,एक जागीच ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत माकडाचे दुर्दैवी निधन
विनंती अर्ज देऊनही मोखा ग्रामपंचायत चा कारभार नियोजन शून्य
दमदार पाऊस नसला तरी पेरणीयोग्य, चांगला पाऊस झाला आहे.
आतापर्यंत ५० टक्के पेरणी पूर्ण झाल्याचा अंदाज असून, यावर्षी कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
गेल्यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पन्नात मोठी घट झाली.
शिवाय बाजारातही सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळाला.
तर अतिपावसामुळे शेंगा आल्या नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला.
त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दहिगाव गावंडे, पळसो, बहिरखेड रामगाव,
धोतरडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी तूर व कपाशी या पिकांना अधिक पसंती दिली आहे.
काही शेतकऱ्यांनी खर्च कमी असल्याने सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/air-india-aircraft-accident/