पहिल्यांदाच ट्रॉफीवर नजर:
आरसीबीचे नेतृत्व भलेही यंदा रजत पाटीदार करत असले, तरीही या संघाची खरी
ओळख विराट कोहली आहे. कोहलीने जगभरात अनेक विजेतेपदे मिळवली,
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मात्र आयपीएल ट्रॉफी अजूनही त्याच्या झोळीत आलेली नाही. यंदा ती संधी आहे. दुसरीकडे,
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सही पहिल्यांदा चॅम्पियन होण्यासाठी सज्ज आहे.
अय्यर मागील हंगामात KKR चे कर्णधार होते.
अहमदाबादमध्ये पावसाचे सावट:
3 जूनला अहमदाबादमध्ये संध्याकाळनंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे अंतिम सामन्यावर पावसाचे संकट आहे. मात्र, BCCI ने तयारी करून ठेवली आहे –
सामन्यासाठी 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ आणि 4 जूनचा रिजर्व डे राखीव ठेवलेला आहे.
जर दोनही दिवस सामना न झाल्यास काय?
जर 3 व 4 जून या दोन्ही दिवशी 5 षटकांचाही सामना झाला नाही,
तर लीग टप्प्यात गुणतालिकेत वर असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.
यानुसार पंजाब किंग्सला फायदेशीर स्थिती आहे, कारण दोन्ही संघांचे
19 गुण असले तरी पंजाबचा नेट रन रेट 0.372, तर RCB चा 0.301 आहे.
संपूर्ण निर्णय मैदानात ठरणार:
तरीही अंतिम निर्णय मैदानात होईल, जर सामना खेळवला गेला तर जो चांगला खेळेल, तोच आयपीएल 2025 चा चॅम्पियन ठरेल.
Read Also : https://ajinkyabharat.com/ayodhya-chaya-ram-temple-pranapratishtha-sohyacha-dusara-tappa/