शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
Related News
सिल्व्हर लेहेंग्यात सानियाची मोहक झळाळी, आयव्हरी बंदगल्यात अर्जुनचा क्लासिक अंदाज
क्रिकेटविश्वातील एक गाजलेलं लग्न सोहळ्याच्या उंबरठ्यावर उभं आहे.
Continue reading
टोमॅटो-आधारित कर्यांमध्ये हा छोटासा गुपित घटक ठरतो गेम चेंजर
भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटो-आधारित कर्या म्हणजे रोजच्या जेवणापासून ते सणासुदीच्या मेजवानी...
Continue reading
‘The 50’मध्ये रिधी डोगराचा भावनिक खुलासा; युविका चौधरीसमोर सिवेत तोमारसोबतच्या नात्यावर दिलखुलास संवाद
“माझे गेले 2-3 वर्षे खूप कठीण होती… मी सगळ्यांपासून दूर झाले होते,” असे सांग...
Continue reading
बिग बॉस मराठी ६ : विशालचा खेळ बदलला, रेवाची एंट्री आणि रुचितासोबत तणावाची स्थिती
“मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे घरात वाढले नातेवाईकांच्या गोंधळाचे सावट
कलर्स मराठीनं नुक...
Continue reading
संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी; मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, मात्र संरक्षण क्...
Continue reading
T20 World Cup 2026: भारताकडून पराभवाने पाकिस्तानला मोठा झटका; खेळाडूंवर ठोठावला 50 लाखांचा दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कठोर निर्णय – खराब कामगिरीला आता मोठी किंमत
Continue reading
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जगभरात तणाव
अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले
इस्रायल आणि अमेरिका यांनी ...
Continue reading
होळी 2026: रंगाच्या आनंदात गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ गॅझेट्स
होळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांचा उत्सव
Continue reading
‘The 50’: सिवेत टोमरने वंशज सिंगला मागितली माफी; म्हटले, “तुला दुख झालं असेल, त्याबद्दल खरोखरच माफी”
रिऐलिटी शो The 50 प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे...
Continue reading
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सलग 56वे वर्ष असून,
यामध्ये 700 हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
रथ, मेणा, अश्व, टाळकरी, पताकाधारी अशा पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत,
“जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते” व “श्रीहरी विठ्ठल”
या नामजपाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे मंगल प्रस्थान झाले.
टाळ-मृदंगाच्या निनादात, भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
श्रीची पालखी तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करत सुमारे 725 किलोमीटरचे अंतर पार करून
4 जूलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान
श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम असणार आहे.
परतीचा प्रवास 10 जुलै रोजी सुरू होणार असून, पंढरपूर ते शेगाव हे सुमारे 550 किलोमीटरचे
अंतर पायी पार करून, 30 जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम केल्यानंतर,
31 जुलै (गुरुवार) रोजी श्रीची पालखी शेगावला पोहोचणार आहे.
एकूण 1300 किलोमीटरचा पायी प्रवास भक्तिभावाने करणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा ठरणार आहे.
READ MORE HERE https://ajinkyabharat.com/balapuramadhil-three-rahivashancha-death/