अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळख पाहिली त्यांनी आज गाजियाबाद च्या हिंडन एअर बेस चे स्पेशल फ्लाईटने पाठवण्यात आले
Related News
अहमदाबाद – नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL 2025 च्या समापन सोहळ्याने
प्रेक्षकांना देशभक्तीच्या सागरात चिंब भिजवलं.
या भव्य सोहळ्याची थीम होती भारतीय सैन्य आणि ऑपरेशन सिंदूरल...
Continue reading
लाखो महिलांना दिलासा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल,
अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
योजना सुरूच राहणा...
Continue reading
नव्या चित्रपटासाठी रफ-टफ अंदाज:
बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे,
पण यावेळी त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या नव्या लुकमुळे.
अलीकडेच मुंबईत सलमान खानल...
Continue reading
पहिल्यांदाच ट्रॉफीवर नजर:
आरसीबीचे नेतृत्व भलेही यंदा रजत पाटीदार करत असले, तरीही या संघाची खरी
ओळख विराट कोहली आहे. कोहलीने जगभरात अनेक विजेतेपदे मिळवली,
मात्र आयपीएल ट्रॉफी अज...
Continue reading
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा आजपासून इतरही मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबार व इतर मंदिरांमध्ये
म...
Continue reading
रिटायरमेंटच्या दिवशी मिळणार एक अतिरिक्त प्रमोशन
मानद रँक संबंधी कमांडिंग अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार दिली जाईल ही मानद पदवी
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच प्रदान केल...
Continue reading
2 जुन रोजी मान्सूनपूर्व तयारी चे नियोजनाच्या अनुषंगाने एकदिवसीय आपत्ती
व्यवस्थापन प्रशिक्षण आणी रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन अकोला
जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांचे आदेशाने...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला बोर्डी परिसर हा बागायती
परिसर म्हणून ओळखल्या जातो.या परिसरात प्रत्येक शेतात बोअर वेलची व्यवस्था
असल्याने दरवर्षी या पर...
Continue reading
अकोला जिल्हा ॲडव्हॉक स्केटिंग कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही
नाविण्यपुर्ण उपक्रमा अंतर्गत सलग ९ तास स्केटिंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्केटिंग हा फक्त खेळ नसू...
Continue reading
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या भीषण
अपघातात एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात एवढा जबरदस...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडी महाल
शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे, दरम्यान,
भेंडी महाल ते पिंजर रस्त्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे इलेक्ट्रिक...
Continue reading
अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलंय. संजय कौसल असं हत्या
करण्यात आलेल्या माजी अभियातांचं नाव आहे. तर महेंद्र विश्वासराव पवार असं
मारेकरी व्यक्तीच नाव आहे. सोमव...
Continue reading
फ्लाईट यांना त्रिपुरा घेऊन जाणार त्यांना रस्त्याच्या मार्गाने बांगलादेश पाठवला जाईल.
दिल्ली सहित देशभरामध्ये अवैद्य बांगलादेशीय यांच्या विरोधात लगातार सक्तीचे कार्यवाही केली जात आहे
दिल्लीमध्ये मागच्या एक महिन्यापासून पोलीस सांनी व्यापक ऑपरेशन चालवून अनेक
अवैद्य बांगलादेशीय यांना पाठवले आज पण राजधानी मधून 160 बांगलादेशीय यांना हिंदन एअर बेस
वरून पाठवण्यात आले आहे हे लोक भारत मध्ये अवैद्य रित्या राहत होते
ज्यांची ओळख पटवून वापस बांगला देशामध्ये पाठवण्यात आले.
दिल्लीतील अवैध बांग्लादेशींना स्पेशल फ्लाइटने त्रिपुरा मार्गे देशाबाहेर
राजधानी दिल्लीत अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात दिल्ली
पोलिसांनी राबवलेल्या मोहीमेचा मोठा टप्पा आज पूर्ण झाला. हिंडन एअरबेसवरून
विशेष विमानाद्वारे या 160 नागरिकांना त्रिपुरामध्ये पाठवण्यात आले असून,
तेथून त्यांना रस्ता मार्गाने बांगलादेश सीमेलगत परत पाठवण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 160 बांग्लादेशींपैकी बहुतांश जण
भारतात बेकायदेशीर मार्गाने घुसले होते, तर ५० जण असे होते ज्यांचे वीजा कालबाह्य झाल्यानंतरही ते परत गेले नव्हते.
एका महिन्यात 470 बांग्लादेशींना परत पाठवले
दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात एकूण 470 बांग्लादेशी
नागरिकांना ओळखून त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवले गेले आहे.
हिंडन एअरबेसवरून आतापर्यंत 3 ते 4 विशेष विमानांद्वारे या नागरिकांना त्रिपुरा मार्गे बांग्लादेश सीमेला रवाना करण्यात आले आहे.
6 महिन्यांत 700 जण डिपोर्ट
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत सुमारे 700 अवैध
बांग्लादेशी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई पूर्ण झाली आहे.
ही मोहीम गुप्तचर यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकारांच्या समन्वयातून राबवली जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
-
160 बांग्लादेशी स्पेशल फ्लाइटने त्रिपुरा मार्गे पाठवले
-
50 जण वीजा संपल्यानंतरही भारतात थांबले होते
-
1 महिन्यात 470, तर 6 महिन्यांत 700 नागरिक डिपोर्ट
-
पुढील काळात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता
Read Also :https://ajinkyabharat.com/dda-recovery-2005-delhi-development-authority-madhyay-government-nona/