ढाका: बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरता वाढत चालली आहे.
अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद यूनुस यांच्यावर राजकीय पक्ष,
लष्कर आणि जनतेचा दबाव वाढत असूनही ते पद सोडण्यास तयार नाहीत.
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
अवामी लीगवर बंदी घातल्यानंतर देशात युद्धासारखे वातावरण निर्माण झाले असून,
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंता वाढली आहे.
लष्करप्रमुख जनरल वकार-उज-जमाने निवडणुका डिसेंबरच्या पुढे ढकलू नयेत,
असा इशारा दिला आहे. त्यांच्यामते, यूनुस सरकारकडे
संवेदनशील निर्णय घेण्याचे नैतिक किंवा घटनात्मक अधिकार नाहीत.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑडिओ संदेशातून यूनुस यांच्यावर देश विकण्याचा आरोप केला आहे.
त्यांच्या मते, अवामी लीगवर बंदी घालून देशात दहशतवाद्यांचा प्रभाव वाढवण्यात आला आहे.
यूनुस यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे भारताने व्यापार मार्गांवर निर्बंध घातले आहेत,
ज्याचा परिणाम बांग्लादेशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolya-doctor-psi-vaadacha-vidio-vidio-vahiral/