आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
Related News
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
सामाजिक तणाव आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले.
भोंग्यांबाबतच्या वादावर सपकाळ यांची प्रतिक्रिया:
“किरीट सोमय्या पोलिसांना भोंगे बंद करण्याच्या सूचना देत आहेत,
पण देशात सर्वात मोठा भोंगा जर कोणी असेल, तर तो ते स्वतः आहेत.
लोकांची दिशाभूल करणे, तणाव निर्माण करणे आणि केवळ
टीका करण्याचा उद्योग करणं हेच त्यांचं मुख्य काम झालंय.” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राज्यातील सध्याच्या वातावरणावरून काँग्रेसची भूमिका:
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे सांगितले की,
“राज्यात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरून वातावरण तापले आहे. अशा वेळी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष समाजामध्ये सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे.“
त्यांनी प्रशासनाने सर्व धर्मांना समान न्याय देत भोंगे, सण-उत्सव आणि मिरवणुकींविषयी धोरण ठरवावे, असा सल्ला दिला.
Read Also : https://ajinkyabharat.com/tomorrows-weather-double-attack-continues/