आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
Related News
US-Israel-Iran युद्धाचे पडसाद अष्टविनायक तीर्थक्षेत्रापर्यंत; पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प
पाली, रायगड – जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम...
Continue reading
‘वागळे की दुनिया’ फेम चिन्मयी साळवीचा ५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; झी मराठीवर प्रेक्षकांना भेटणार ‘सनई चौघडे’
‘वागळे की दुनिया’ या हिंदी मालिकेतून घराघरात ओळख मिळवणारी
Continue reading
भाजपाला सर्वात मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
भाजपाला मोठा धक्का : छत्रपती संभा...
Continue reading
एकनाथ शिंदेंनंतर आता उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर; राज्यात राजकीय चर्चेला उधाण
महाराष्ट्रात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शिवसेना (शिंदे गट)चे
Continue reading
Delulu Dating: इंटरनेटवर हळूहळू पसरत असलेला नवीन रिलेशनशिप ट्रेंड
Delulu Dating : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंग अॅप्सम...
Continue reading
मेट्रोच्या रस्त्यांवरून वडापावची गंधवाट… महाराष्ट्रातील १० अनिवार्य स्ट्रीट फूड्स
महाराष्ट्राची रस्त्यांवरील खाद्यसंस्कृती ही फक्त जेवण नाही, तर...
Continue reading
दत्तक मातांसाठी मोठा दिलासा! तीन वर्षांवरील मुल दत्तक घेतल्यासही १२ आठवड्यांची मॅटर्निटी लिव्ह – सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
आता वय महत्त्वाचं नाही! दत्तक मातांना 12 आठवड्यां...
Continue reading
चीनची निर्णायक भूमिका; इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक तणाव शिगेला, ऊर्जा संकटाची छाया गडद
मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून
Continue reading
सामाजिक तणाव आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले.
भोंग्यांबाबतच्या वादावर सपकाळ यांची प्रतिक्रिया:
“किरीट सोमय्या पोलिसांना भोंगे बंद करण्याच्या सूचना देत आहेत,
पण देशात सर्वात मोठा भोंगा जर कोणी असेल, तर तो ते स्वतः आहेत.
लोकांची दिशाभूल करणे, तणाव निर्माण करणे आणि केवळ
टीका करण्याचा उद्योग करणं हेच त्यांचं मुख्य काम झालंय.” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राज्यातील सध्याच्या वातावरणावरून काँग्रेसची भूमिका:
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे सांगितले की,
“राज्यात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरून वातावरण तापले आहे. अशा वेळी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष समाजामध्ये सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे.“
त्यांनी प्रशासनाने सर्व धर्मांना समान न्याय देत भोंगे, सण-उत्सव आणि मिरवणुकींविषयी धोरण ठरवावे, असा सल्ला दिला.
Read Also : https://ajinkyabharat.com/tomorrows-weather-double-attack-continues/