अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे
लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
Related News
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
हे आंदोलन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर पार पडले.
या आंदोलनाचा थेट परिणाम पीक नुकसानीच्या सर्वेक्षणावर झाला असून,
खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर कृषी सहायकांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.
संघटनेचे म्हणणे आहे की, मागील बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी मागण्या मान्य केल्या होत्या, मात्र त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
-
कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती
-
पदनाम बदलून “सहाय्यक कृषी अधिकारी” करणे
-
कामकाज डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे लॅपटॉपची सुविधा
-
पदोन्नतीतील अडथळे दूर करणे
-
इतर विविध सेवा आणि सवलतींची अंमलबजावणी
संघटनेने स्पष्ट केलं आहे की, मागण्या मान्य करूनही त्यांची पूर्तता केली जात नसेल,
तर पुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या कृषी
सहाय्यकांचा असाच उद्रेक पुन्हा होऊ नये, यासाठी शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरांवरून होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gaagavamadhye-urshun-patiranya-zarinwar-halla/