पुणे
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे.
ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान आणि साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे.
Related News
जास्त माउथवॉश वापरल्याने होऊ शकतो उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका, डॉक्टरांनी दिला इशारा
सकाळी उठल्यावर दात घासणे ही सवय आपल्यापैकी बहुतांशांची आहे. अनेकजण तर ५-५ मिनिटे ब्रशने दा...
Continue reading
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी घरगुती फेसपॅक आणि आयुर्वेदिक तेल वापरा
आपली त्वचा नेहमी निरोगी, उजळ आणि चमकदार दिसावी ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. विशेषतः सणासुदी, विवाह सम...
Continue reading
सोमवारी शेअर बाजाराला बूस्टर डोस! गिफ्ट निफ्टीतून मिळाले तेजीचे संकेत
भारतीय शेअर बाजारासाठी सोमवारी एक मोठा बूस्टर डोस मिळणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी
Continue reading
यवतमाळ नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियान सन्मान; ५ कोटींचा निधी जाहीर
यवतमाळ : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट का...
Continue reading
बुलढाण्यात लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्कादायक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्...
Continue reading
हिंगोलीतील 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम यांनी दहावीची परीक्षा पूर्ण केली; शिक्षणासाठी वय महत्वाचं नाही
शिक्षणाला वय नसतं हेच खरं आहे
Continue reading
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात परप्रांतीय चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; भाविकांमध्ये चिंता
शिर्डी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात चोरीच्या...
Continue reading
पॅनकार्ड: १० अंकी पॅन नंबरचा अर्थ आणि महत्त्व
भारतात आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड ही एक अनिवार्य ओळखपत्र आहे. आजच्या काळात बँक खाते उघडणे, कर भरणे,...
Continue reading
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हटवण्याचा वाद, मनोज जरांगे पाटीलांचे जोरदार टीकास्त्र
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात
Continue reading
चिंचखेड खुर्दमध्ये शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर
चिंचखेड खुर्द येथील विश्र्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट यांच्या वतीने जेतवन बाल उद्यान य...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का; विजेतेपदाचा दावेदार घराबाहेर
Bigg Boss Marathi 6 सीझनमध्ये या आठवड्याचे एलिमिनेशन...
Continue reading
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ
कोल्हापूरमध्ये १९ जुलै १९३८ रोजी जन्मलेले जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते.
त्यांच्या वडिलांनी गणितशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं तर त्यांच्या आई संस्कृत विदुषी होत्या.
बनारस हिंदू विद्यापीठात शालेय शिक्षण पूर्ण करून नारळीकर पुढील शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले.
तेथे त्यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केलं, आणि ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ जगात गाजला.
त्यांनी स्फोट सिद्धांताला (Big Bang) विरोध करत वैकल्पिक सिद्धांत मांडले.
भारतातील खगोलशास्त्र संशोधनाचा पाया रचणारे शास्त्रज्ञ
भारतात परतल्यावर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम केलं. १९८८ मध्ये त्यांनी पुण्यातील आयुका
(IUCAA) या खगोलशास्त्र संस्थेची उभारणी केली, ज्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. 1972 मध्ये
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना खास बोलावलं होतं, ही गोष्ट त्यांच्या शास्त्रीय स्थानाची साक्ष देते.
मराठी विज्ञानसाहित्याचा समृद्ध वारसा
शास्त्रज्ञ असूनही डॉ. नारळीकर हे रसाळ मराठीतून विज्ञान विषय सोप्या भाषेत मांडणारे विज्ञानकथाकार आणि लेखक होते.
त्यांनी ‘टाइम मशीनची किमया, ‘वामन परत न आला, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’, ‘प्रेषित’
अशा अनेक मराठी विज्ञानकथा लिहिल्या. त्यांच्या लेखनामुळे अनेक तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित केलं.
गौरव आणि सन्मान
शोध आणि साहित्य एकत्र करणारा महामानव
डॉ. नारळीकर यांनी शास्त्र आणि साहित्य एकत्र आणत एक दुर्मिळ असा पुल तयार केला.
त्यांच्या निधनानंतर खगोलशास्त्र अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी प्रतिक्रिया दिली –
“ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते. त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे.”
भारतीय विज्ञान आणि सर्जनशीलतेचा एक उजवा दीप मावळला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kharip-rupanasathi-shetkyana-direction/