मुंबई | सोशल मीडियावर आपल्या अतरंगी फॅशनसाठी सतत चर्चेत असलेली अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर
उर्फी जावेद यंदा कान्स फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होती.
मात्र तिचा व्हिसा नाकारल्यामुळे ती हा ऐतिहासिक क्षण गाठू शकली नाही.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
अनेक दिवसांपासून इंस्टाग्रामवरून गायब असलेल्या उर्फीने अखेर परत येत एक भावनिक पोस्ट लिहून आपली व्यथा मांडली आहे.
उर्फीने लिहिलं –
“मी कुठेच दिसत नव्हते, काहीच पोस्ट करत नव्हते कारण मी आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात होते.
माझा बिझनेस चालला नाही, मी इतर गोष्टीही ट्राय केल्या पण सर्वत्र केवळ रिजेक्शनच मिळालं.
‘इंडे वाइल्ड’च्या माध्यमातून मला कान्सला जाण्याची संधी मिळाली होती (दीपा खोसला आणि क्षितिज
कंकरिया यांचे मनापासून आभार), पण दुर्दैवाने माझा व्हिसा रिजेक्ट झाला.”
फॅशनची तयारी, पण फटकलाच बसला…
उर्फी पुढे म्हणाली की, “मी वेड्यासारख्या आउटफिट्सवर काम करत होते. माझी टीम आणि माझं हृदय अक्षरश: तुटून गेलं.”
तिनं या पोस्टमध्ये चाहत्यांना आपली कहाणी शेअर करायला सांगितलं आणि लिहिलं –
“तुमच्यापैकी अनेकांना रिजेक्शनचा सामना करावा लागत असेल, मला तुमचंही ऐकायला आवडेल.”
“रडणं सामान्य आहे – ते हेल्दी आहे”
उर्फीने आपल्या पोस्टच्या शेवटी लिहिलं – “रिजेक्शन आलं की रडणं नैसर्गिक आहे, ते आरोग्यदायी आहे.
प्रत्येक नकारात एक संधी असते. मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका.”
काय आहे ‘इंडे वाइल्ड’?
Indē Wild हे एक हेल्थ अॅण्ड ब्यूटी ब्रँड असून, त्यांनी यंदाच्या कान्स फेस्टिवलमध्ये भारतातील काही डिजिटल
क्रिएटर्सना प्रतिनिधित्वासाठी बोलावलं होतं. उर्फी यापैकी एक होती, पण तिचा प्रवास वीजाच्या अडथळ्यामुळे अधुरा राहिला.
Read Also : https://ajinkyabharat.com/shopianmadhye-operation-keller/