१२ मे २०२५ | नवी दिल्ली
पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या निर्णायक कारवाईनंतर,
“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओजस्वी ओळींनी सुरुवात झाली.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
भारतीय हवाई दलाचे वायू संचालन महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ही पत्रकार परिषद सुरू करताना
दिनकर यांची प्रसिद्ध कविता ‘रश्मिरथी’ यातील ओळींचा उल्लेख करत, भारताचा संदेश स्पष्ट केला – “याचना नाही आता रण होईल, जीवन जय की मरण होईल!”
त्याच वेळी त्यांनी तुलसीदास यांचेही शब्द उद्धृत करत स्पष्ट केलं की भारत
आता केवळ विनवण्या करणार नाही, तर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठराखणाऱ्या यंत्रणांना कठोर उत्तर दिलं जाईल.
लेफ्टिनंट जनरल राजीव घई यांनी आपली माहिती देताना स्पष्ट केलं की, “भारताने सीमा ओलांडली नाही,
पण पाकिस्तानकडून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला अपयशी ठरवला.”
पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’चा एक शक्तिशाली व्हिडिओ दाखवण्यात आला,
ज्यामध्ये दिनकर यांची कविता पार्श्वसंगीत म्हणून वापरली गेली होती. यामुळे भारताने
केवळ सैनिकी ताकद नव्हे तर सांस्कृतिक आणि नैतिक संदेशही देण्याचं तंत्र वापरलं.
घई यांनी शेवटी म्हटलं, “हौसले बुलंद असतील तर यश तुमचे पाय धरते.”
हे विधान ऑपरेशन सिंदूरच्या यशावर शिक्कामोर्तब करत होतं.
Read Also : https://ajinkyabharat.com/virat-kohlicha-test-cricketmadhun-retirement/