सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
फक्त 4700 लोकसंख्या असलेल्या या गावातील 500 हून अधिक लोक सैन्यात आहेत,
तर 300 जवान सध्या प्रत्यक्ष सीमेवर मिशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या नापाक कारवायांना प्रत्युत्तर देत आहेत.
या गावाच्या प्रत्येक घराचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय लष्कराशी संबंध आहे. कोण नेव्हीत आहे,
कोण एअरफोर्समध्ये, तर कोण स्पेशल कमांडो युनिटमध्ये कार्यरत आहे. इथल्या मातांचे स्वप्न मुलांना वर्दीत
पाहण्याचं असतं आणि मुलंही “भारत माता की जय” च्या घोषणांमध्ये देशभक्तीने मोठी होतात.
सात पिढ्यांची शौर्यपरंपरा
चूंद गावाच्या मातीला वीरांचा सुगंध लाभला आहे. दुसऱ्या महायुद्धापासून कारगिल युद्ध आणि आता मिशन सिंदूरपर्यंत,
या गावाने सात पिढ्यांतून सैन्यात सेवा दिली आहे. गावात शहीद समर बहादुर सिंह, शहीद कन्हैया लाल सिंह
आणि शहीद बाबूलाल सिंह यांचे स्मारक आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देतात.
मिशन सिंदूर सुरु होताच जवान पुन्हा मोर्चावर
अलीकडेच काही जवान सुट्टीवर गावात आले होते. पण मिशन सिंदूर सुरु झाल्याचे आदेश मिळताच,
त्यांनी एकही क्षण न गमावता सरळ मोर्चाकडे प्रस्थान केलं. गावातील महिलाही आपल्या पती,
भाऊ आणि मुलांच्या शौर्यावर अभिमान बाळगतात. त्यांच्या डोळ्यात चिंता असली तरी हृदयात देशासाठीची निष्ठा कायम असते.
निवृत्त जवानांचा देखील जोश कायम
गावातील निवृत्त जवान देखील आजही म्हणतात, “जर सरकारने पुकारा दिला,
तर आम्ही पुन्हा बंदूक उचलायला तयार आहोत.” ही देशभक्तीच चूंद गावाला ‘वीर सपूतांची भूमी’ बनवते.
Read Also : https://ajinkyabharat.com/india-pakistan-ceasefire-agreed-trump-yancha-motha-claim/