नवी दिल्ली | 8 मे 2025 — पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये भारतीय लष्कराने 6-7
मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केल्यानंतर देशात
आणि सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
(LoC) मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला असून, या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेला कोणतीही संशयास्पद
हालचाल दिसल्यास पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देण्याची मुभा देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत.
डोभाल यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेऊन सुरक्षा आढावा दिला.
त्यानंतर लवकरच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वदलीय बैठक होणार असून,
या बैठकीत प्रमुख राजकीय नेते सहभागी होणार आहेत.
दरम्यान, वाढत्या तणावामुळे देशभरातील 27 प्रमुख विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत.
श्रीनगर, जम्मू, चंदीगड, अमृतसर आणि लुधियाना यांचा समावेश आहे.
विशेषतः उत्तर भारत आणि पश्चिम भारतातील हवाई वाहतूक या निर्णयामुळे ठप्प झाली आहे.
पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार; नागरिक आणि जवानांचा बळी
7 मे रोजी पाकिस्तान सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील गावांवर लक्ष करून जोरदार गोळीबार केला.
या हल्ल्यात चार बालकांसह एक सैनिकाचा मृत्यू झाला असून, एकूण 13 जणांचा बळी गेला आहे.
गोळीबारानंतर भारतीय लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या अनेक पोस्ट्स नष्ट केल्या.
गोळीबारामुळे जखमी नागरिकांना रुग्णालयात पोहोचवणेही अवघड झाले.
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील काही सीमावर्ती गावांतील नागरिकांना खबरदारी म्हणून स्थलांतरित करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolian-terrorist-hallyacha-mock-drill-policani-wine/