पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे.
या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला
असून पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Related News
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केला असून व्यापारासह सर्व प्रकारचे संबंध तुटवले आहेत.
भारताच्या या निर्णयांना जागतिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेषतः क्वाड देश — अमेरिका, जपान,
ऑस्ट्रेलिया आणि भारत — यांचे एकत्रित समर्थन भारताच्या बाजूने दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टेलिफोनवर चर्चा झाली.
यात त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया कूटनीती भागीदारी आणखी बळकट करण्याचे ठरवले.
अल्बनीज यांनी प्रत्येक पावलावर भारतासोबत उभं राहण्याचा विश्वास दिला.
या पार्श्वभूमीवर, चीनलाही पाकिस्तानला मदत करताना आता अनेक वेळा विचार करावा लागणार आहे.
कारण क्वाडमधील चारही देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दहशतवादविरोधी भूमिका अधिक आक्रमक झाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जपानी शिष्टमंडळाशी चर्चा करून संरक्षण सहकार्य अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका आता अधिक प्रभावी होताना दिसत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/ahilyanagar-punyashlok-ahilyadevi-hokar-yanchaya-trishtabdinimitt-%e0%a5%ac-great-decision/