नवी दिल्ली: राज्यात तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि
महापालिकांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला येणाऱ्या चार महिन्यांच्या आत या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
Related News
US-Israel-Iran युद्धाचे पडसाद अष्टविनायक तीर्थक्षेत्रापर्यंत; पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प
पाली, रायगड – जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम...
Continue reading
‘वागळे की दुनिया’ फेम चिन्मयी साळवीचा ५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; झी मराठीवर प्रेक्षकांना भेटणार ‘सनई चौघडे’
‘वागळे की दुनिया’ या हिंदी मालिकेतून घराघरात ओळख मिळवणारी
Continue reading
भाजपाला सर्वात मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
भाजपाला मोठा धक्का : छत्रपती संभा...
Continue reading
एकनाथ शिंदेंनंतर आता उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर; राज्यात राजकीय चर्चेला उधाण
महाराष्ट्रात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शिवसेना (शिंदे गट)चे
Continue reading
Delulu Dating: इंटरनेटवर हळूहळू पसरत असलेला नवीन रिलेशनशिप ट्रेंड
Delulu Dating : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंग अॅप्सम...
Continue reading
मेट्रोच्या रस्त्यांवरून वडापावची गंधवाट… महाराष्ट्रातील १० अनिवार्य स्ट्रीट फूड्स
महाराष्ट्राची रस्त्यांवरील खाद्यसंस्कृती ही फक्त जेवण नाही, तर...
Continue reading
दत्तक मातांसाठी मोठा दिलासा! तीन वर्षांवरील मुल दत्तक घेतल्यासही १२ आठवड्यांची मॅटर्निटी लिव्ह – सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
आता वय महत्त्वाचं नाही! दत्तक मातांना 12 आठवड्यां...
Continue reading
चीनची निर्णायक भूमिका; इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक तणाव शिगेला, ऊर्जा संकटाची छाया गडद
मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून
Continue reading
या निर्णयामुळे मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख
महापालिकांमध्ये निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून,
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
निवडणुका रखडण्यामागे विविध कारणं दिली जात होती.
मात्र, निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकणे हा लोकशाही प्रक्रियेशी तडजोड असल्याचा मुद्दा सर्वोच्च
न्यायालयात मांडण्यात आला होता. कोर्टाने या युक्तिवादाला दुजोरा
देत राज्य सरकारला वेळेवर निवडणुका घेण्याची जबाबदारी बजावली आहे.
हा निर्णय लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून,
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेचे प्रतिनिधी निवडून देण्याचा मार्ग आता खुले झाला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/stars-on-the-ground-cinema-authorized-announcement/