नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारतीय रेल्वेने चारधाम यात्रा आता अधिक सोपी आणि आरामदायक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २७ मेपासून ‘भारत गौरव डीलक्स टुरिस्ट ट्रेन’ सुरु होणार आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
ही ट्रेन १७ दिवसांत बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम आणि द्वारका या चारही धामांची यात्रेची संधी भाविकांना देणार आहे.
१७ दिवसांत ८४२५ किमीचा प्रवास
या प्रवासात भाविकांना बद्रीनाथ, जोशीमठ, मानागाव, नरसिंह मंदिर, ऋषिकेश, पुरीतील जगन्नाथ मंदिर,
कोणार्क सूर्य मंदिर, रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिर, द्वारकाधीश मंदिर, तसेच काशी विश्वनाथ,
भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरांचा समावेश असलेली यात्रा घडवून आणली जाईल.
एकूण ८४२५ किलोमीटरचा प्रवास या ट्रेनने पूर्ण होणार आहे.
ट्रेनमध्ये उत्तम सोयी-सुविधा
भारत गौरव डीलक्स ट्रेनमध्ये दोन डायनिंग रेस्टॉरंट्स, मॉडर्न किचन, स्नानासाठी क्यूबिकल बाथरूम,
बायो टॉयलेट्स यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
याशिवाय फुट मसाजर, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक यांचीही सोय करण्यात आली आहे.
बुकिंग प्रक्रिया कशी?
ही ट्रेन पूर्णपणे एसी असून फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करता येतो.
बुकिंगसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन टिकीट आरक्षित करता येईल.
बुकिंगसाठी “पहिले या, पहिले मिळवा” तत्वावर १५० जागा उपलब्ध आहेत.
पॅकेजमध्ये जर्नी, ३-स्टार हॉटेलमध्ये निवास, तिन्ही वेळचं जेवण, साइटसीइंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि टूर मॅनेजर यांचा समावेश आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांचे मत
रेल्वेचे कार्यकारी संचालक (प्रचार) दिलीप कुमार यांनी सांगितले की, देशातील
महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी भारत गौरव ट्रेनचे संचालन करण्यात येत आहे.
यामुळे नागरिकांना एका प्रवासात अनेक तीर्थक्षेत्रे पाहण्याची सुवर्णसंधी मिळते आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/taminaduti-machhimaranwar-sri-lankan-lootarunancha-halla/