मुंबई :
दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या
नोटा अजूनही वैध चलन म्हणून ग्राह्य धरल्या जात आहेत, अशी मोठी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिली आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार अजूनही ६,२६६ कोटी रुपयांच्या २ हजारांच्या नोटा चलनात आहेत.
१९ मे २०२३ ला घेण्यात आला होता निर्णय
रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी दोन हजारांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी चलनात ३.५६ लाख कोटी रुपयांच्या २ हजारांच्या नोटा होत्या.
आता या पैकी ९८.२४ टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत.
मात्र अद्यापही उर्वरित नोटा वापरात असल्याची माहिती RBI ने दिली आहे.
नोटा अजूनही वैध – बदलण्याची सोय सुरुच
२ हजार रुपयांच्या नोटा ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमधून बदलता येत होत्या.
सध्या या नोटा RBI च्या १९ निर्गम कार्यालयांमध्ये स्वीकारल्या जात आहेत.
तसेच, नागरिक आणि संस्था या नोटा आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी देखील या कार्यालयांमध्ये देऊ शकतात.
पोस्टानेही पाठवता येणार नोटा
RBI ने आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे –
आता नागरिक भारतीय डाक (पोस्ट ऑफिस) मार्फत २ हजारांच्या नोटा RBI च्या कोणत्याही निर्गम कार्यालयात पाठवू शकतात.
त्या नोटा खातेदाराच्या बँक खात्यात जमा केल्या जातात.
लेनदेनात अडचणींचा अनुभव
या नोटा बाजारातून काढण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्यवहार
करताना या नोटांसाठी सुट्टे पैसे उपलब्ध नसणे आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी.
त्यामुळेच RBI ने या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून हळूहळू मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
Read Also : https://ajinkyabharat.com/he-is-a-worry/