अकोला | प्रतिनिधी
वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाच्या विरोधात मुस्लिम बांधव आणि बहुजन समाजाच्या वतीने
अकोल्यात शांततेत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या
Related News
अकोला, प्रतिनिधी |
अकोला शहरातील जुना शहर परिसरातील पोळा चौकात आपसी वादातून एका युवकावर चाकूने
जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शेख नाजिम शेख खालिक (रा. सोनटके प्...
Continue reading
अकोला, प्रतिनिधी | अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर घडलेल्या दुचाकी अपघातात एका
२५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे.
संतोष वनवासे (वय २५, मूळ रहिवासी उ...
Continue reading
झांसी, प्रतिनिधी |
उत्तर प्रदेशातील झांसी शहरातील प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लग्नाच्या कार्यक्रमात डीजे
वाजवल्याच्या कारणावरून मोठा गोंधळ उडाला. खैरा मोहल्ल्यात ऋतिक ना...
Continue reading
स्पोर्ट्स डेस्क | मुंबई
IPL 2025 हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) अत्यंत निराशाजनक ठरला. ऋतुराज गायकवाडच्या
दुखापतीनंतर पुन्हा एकदा 43 वर्षीय महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपद सोपव...
Continue reading
इस्लामाबाद | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर,
पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट पसर...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांसाठी आजपासून मोठी आनंददायक बातमी समोर आली आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असून,
त्याचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसू लागला आहे.
भारत...
Continue reading
संभळ, प्रतिनिधी |
उत्तर प्रदेशमधील संभळ येथे कार्यरत असलेले सर्कल ऑफिसर (सीओ) अनुज चौधरी यांची बदली करण्यात आली असून,
आता त्यांच्याकडे चंदौसीच्या सीओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली...
Continue reading
अकोला, प्रतिनिधी |
अकोला ते दर्यापूर या मार्गावर दररोज खासगी वाहने प्रवासी वाहतूक करत असून,
या प्रवासामध्ये सुरक्षेचा गंभीर अभाव दिसून येतोय. प्रवाशांसह जड पोत्यांचे लोडिंग,
झिज...
Continue reading
नवाबगंज |
पाकिस्तानशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील नवाबगंज येथील एका सामान्य कुटुंबाची गोष्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
कारण एका भारतीय पित्याच्या चार मुलींपैक...
Continue reading
जळगाव |
२६ वर्षीय गायत्री कोळीच्या मृत्यूनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केल्याच्या कारणावरून सासरच्यांनी मारहाण केली
आणि अखेर तिचा जीव घेतल्याच...
Continue reading
मुंबई :
दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या
नोटा अजूनही वैध चलन म्हणून ग्राह्य धरल्या जात आहेत, अशी मोठी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने...
Continue reading
या वादग्रस्त विधेयकाच्या विरोधात आज रात्री ९:०० ते ९:१५ वाजेपर्यंत १५ मिनिटांसाठी घर,
दुकान, कारखाने आणि कार्यालयांतील दिवे बंद ठेवून नागरिकांनी आपला निषेध नोंदवला.
काय होती आंदोलनाची मागणी?
या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारने सादर केलेले वक्फ बोर्ड संशोधन विधेयक तात्काळ मागे घ्यावे,
अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आंदोलन पूर्णपणे ऐच्छिक आणि शांततेत पार पडले, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
एकजुटीचे दर्शन
या अनोख्या दिवाबंदी आंदोलनात मुस्लिम समाजासोबत इतर बहुजन समाज घटकांनीही सहभाग घेतला,
ज्यातून या विधेयकाविरोधातील सामूहिक नाराजीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या निषेधाचा संदेश देण्यात आला.
विधेयकाविरोधातील शांततापूर्ण, अहिंसात्मक आणि अनुशासित आंदोलनामुळे अकोल्यातील नागरिकांनी सामाजिक
ऐक्याचा आणि लोकशाही मूल्यांचा आदर्श उदाहरण दिला आहे.
केंद्र सरकारने या आवाजाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtra-dinimitta-akol-akol-darsh-flag-hoisting/