अकोला : शहरातील मोहम्मद अली रोडवरील किसान हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
आगीमुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट :
Related News
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
CJP आंदोलनावर कंगना रणौतचा जोरदार हल्ला; "सरकार कसं चालवायचं हा आमचा अधिकार"
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत रा...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनच्या विजयानंतर पुण्यातील एका क्लबमध्ये अर्जेंटिना आणि स्पेन समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत...
Continue reading
सावधान! एफडीच्या व्याजावरही भरावा लागतो टॅक्स; ITR भरताना 'या' नियमांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकते नोटीस
ITR Filing 2026: फिक्स्ड डिपॉझिट (FD...
Continue reading
Stock Market Crash : शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’; सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी कोसळला, जगभरातील बाजारांमध्ये मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाह...
Continue reading
मिरच्या फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होतात? या सोप्या टिप्स वापरा; 2 ते 3 आठवडे राहतील ताज्या
स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीचा वापर जवळपास प्रत्येक घरा...
Continue reading
मोठी बातमी! CJPच्या संसद मोर्चामुळे दिल्ली मेट्रोवर परिणाम; राजीव चौकसह 5 स्थानके तात्पुरती बंद
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या 'संसद चलो' मो...
Continue reading
CJP Parliament March : दिल्लीत संसद मार्चदरम्यान तणाव; जे. पी. नड्डा यांची CJP शिष्टमंडळासोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या सरकारसमोर
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (
Continue reading
दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान CJP संस्थापक अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. संसद परिसरात तणाव, लाठीमार, नड्डा-शहा बैठका आण...
Continue reading
घरी बनवा आरोग्यदायी आणि पौष्टिक ‘5 शुगर फ्री लाडू’; चवही जबरदस्त, आरोग्यालाही फायदा
घरीच बनव...
Continue reading
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
मात्र आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
अग्निशमन विभागाची तातडीची कारवाई :
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळवला.
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण :
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jalaun-momozvarun-suit-mulinchi-rastatch-tumbala/