श्रीनगर | 23 एप्रिल 2025 — जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी
हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून,
यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम
हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली आहे.
लष्कर, सीआरपीएफ, एसओजी आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे
(स्केच) जारी केली आहेत. या स्केचेस पर्यटकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे
तयार करण्यात आली असून, त्यात आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलह यांचा समावेश आहे.
NIA आणि फॉरेन्सिक पथकांची तपासणी
एनआयएच (राष्ट्रीय तपास संस्था) चे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ श्रीनगरला दाखल झाले आहेत.
घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील हानी: ६ मृत, ३ जखमी
हल्ल्यात महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे आणि पनवेल येथील एकूण सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांची नावे:
अतुल मोने – डोंबिवली
संजय लेले – डोंबिवली
हेमंत जोशी – डोंबिवली
संतोष जगदाळे – पुणे
कौस्तुभ गणबोटे – पुणे
दिलीप देसले – पनवेल
जखमींची नावे:
एस. बालचंद्रू
सुबोध पाटील
शोबीत पटेल
सरकार आणि प्रशासनाच्या वतीने हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत देण्यात येईल,
असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dupari-lagalelya-fierce-agit-ghar-jun-khak/