मुंबई:
भारतातील पहिले आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सुरू झाले असून,
यामुळे मुंबई सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सोमवारपासून हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले असून,
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
त्याचे उद्घाटन केंद्रीय बंदरमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
या टर्मिनलच्या माध्यमातून दरवर्षी 200 हून अधिक क्रूझ जहाजे आणि 10 लाखांहून अधिक
प्रवासी हाताळले जाणार आहेत. सुमारे 4.15 लाख चौरस फुटाच्या भव्य परिसरात
उभारलेले हे टर्मिनल म्हणजे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज सागरी पर्यटनाचा नवा चेहरा ठरणार आहे.
555 कोटींचा प्रकल्प, मुंबई पोर्टचा सिंहाचा वाटा
या भव्य प्रकल्पासाठी एकूण 555 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यामधून 303
कोटी रुपये मुंबई पोर्ट प्राधिकरणाने तर उर्वरित 192 कोटी रुपये खासगी भागीदारांनी गुंतवले आहेत.
टर्मिनलची खास वैशिष्ट्ये:
एकूण क्षेत्रफळ: 4.15 लाख चौरस फूट
ऑपरेशनल स्पेस: 1.7 लाख चौरस फूट
हाताळणी क्षमता: दरवर्षी 10 लाख प्रवासी
जहाजे: 200+ क्रूझ जहाजांचे आगमन-निर्गमन
सोयीसुविधा: 22 लिफ्ट्स, 10 एस्केलेटर्स, 300 गाड्यांसाठी मल्टी-लेव्हल पार्किंग
अनुभवात्मक जागा: लक्झरी रिटेल, गॉरमेट डायनिंग, फास्ट इमिग्रेशन
रोजगाराची संधी आणि पर्यटनवाढीचा फायदा
या टर्मिनलमुळे मुंबईत हॉटेल, ट्रान्सपोर्ट, स्थानिक कलावंत, हस्तकला विक्रेते, टूर गाईड्स
यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. सागरी अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून,
मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय सागरी पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उभं राहणार आहे.
क्रूझ प्रवाशांमध्ये 400% वाढ
‘क्रूझ इंडिया मिशन’ अंतर्गत 2014 पासून क्रूझ प्रवाशांची संख्या 400 टक्क्यांनी वाढली आहे.
नव्या टर्मिनलमुळे ही वाढ आणखी गती घेणार आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/punjabchaya-moga-shaharat-shocked-incident/